‘मनरेगा’ अंतर्गत सिंचन विहिरीचे अनुदान 15 ऑगस्टपर्यंत वितरित करणार – उपमुख्यमंत्री पवार

मुंबई :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत सिंचन विहिरीचे प्रलंबित अनुदान १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत वितरित करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरींना मंजुरी मिळण्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य आकाश फुंडकर, राजेश टोपे, नाना पटोले यांनी उपस्थित केला होता. रोजगार … Read more

‘मनरेगा’ हे विकासाचे इंजिन – राज्यपाल बैस

मुंबई,  : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही ग्रामीण भागाला समृद्ध करणारी योजना असून खऱ्या अर्थाने ते विकासाचे इंजिन आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम होईल. त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) आणि विविध … Read more

सिर्फ़ बातों की है मोदी सरकार, कुचल रही ग़रीबों के अधिकार…

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारवर वेगवेगळ्या निर्णयावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे टीका करताना दिसतात त्यातच त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी मनरेगा संदर्भात एक ट्विट केले. त्यात त्यांनी मनरेगा मजुरांना पैसे काढण्यासाठी होत असलेल्या त्रासावरून केंद्र सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. मनरेगावर काम करणाऱ्या मजुरांना मजुरीचे पैसे काढण्यासाठी … Read more

लॉकडाऊन काळात ‘मनरेगा’चा ग्रामीण भागातील लाखोंना रोजगार

राज्यात मनरेगा योजनेच्या माध्यमातून ४२ हजार २९२ कामांवर ३ लाख ८२ हजार मजूर नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला असतानाच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यातील 3 लाख 81 हजार 930 लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मागेल त्याला रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या या योजनेमुळे … Read more

राज्यातील शेतीची कामे मनरेगातून करण्यास मंजुरी द्यावी

मुंबई : करोनाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला.  तर कृषी बाजार समिती बंद असल्याने शेतीमालही पडून असल्याने शेतकरी दुहेरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडला आहे.  शेतीच्या कामाला विलंब होत आहे तर करोनाच्या भीतीने मजुरही कामावर यायला तयार नाहीत, अशा परिस्थिती मनरेगातून मशागतीची कामे करण्यास मंजुरी द्यावी. यामुळे गावात मजुरांना कामही मिळेल आणि शेतकऱ्यांना मदत होईल अशी … Read more