“…तर मी राजकारणात आलोच नसतो”, राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंचा मोठा खुलासा

अमित ठाकरे

औरंगाबाद – राजकारणात आता जी परिस्थिती आहे ती पाहुन मला राजकारणात यायची इच्छाच झाली नसती. राज ठाकरे यांनी मी मुलगा आहे म्हणून मला संधी दिली. त्यांचा मुलगा आहे म्हणून राजकारणात आलो अशी प्रांजळ प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी दिली आहे. अमित ठाकरे गेल्या काही … Read more

अयोध्येतील महंतांनी ‘शिवतीर्थ’ वर जाऊन घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भेट; अयोध्येला येण्याचे दिले निमंत्रण

मुंबई : अयोध्येतील हनुमान गढीचे प्रमुख महंत राजूदासजी महाराज व उदासीन अखाड्याचे महंत धर्मदास महाराज यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना अयोध्या येण्याचे निमंत्रणही  देण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे  राज ठाकरे रे प्रभू श्रीरामाचे भक्त असून उत्तर प्रदेशच्या … Read more

ब्रेकिंग: औरंगाबादेतील भडकाऊ भाषण भोवलं; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल

औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादच्या सभेत भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी औरंगाबादच्या सीटी चौक पोलिस स्टेशनमध्ये गन्हा दाखल करण्यात आला आहे. 153, 116, 113, 135 या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. राज ठाकरे यांच्यासह राजीव जवळेकर आणि इतर आयोजकांवर गुन्हा दाखल झालाय. राज यांच्या सभेसाठी पोलिसांनी 16 अटी घालून दिल्या … Read more

राज ठाकरेंविरोधात ‘त्या’ प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट

मुंबई :  मशिदींवरील भोंग्यांविरोधात  कडक भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.  २००८ मध्ये राज ठाकरेंच्या अटकेनंतर झालेल्या आंदोलनप्रकरणी हे वॉरंट काढण्यात आले असल्याचे सांगण्यात येत  आहे. सांगलीमधील शिराळा न्यायालयाने हे अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. ६ एप्रिलला हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. एक महिना … Read more

एनसीपी आमदार अमोल मिटकरींकडून राज ठाकरेंचा खाज ठाकरे उल्लेख, काय म्हणाले मिटकरी?

मुंबई – मशिदींवरील भोंगे उतरवण्याच्या वक्तव्यावरून राज ठाकरेंवर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून टीका केली जात आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करत खाज ठाकरे असा उल्लेख केला. तसेच भाजपावाल्यांनी आम्हाला भक्ती शिकवू नये आम्हाला हनुमान चालीसा पाठ आहे म्हणत त्यांनी स्टेजवर हनुमान चालीसा म्हणली. इस्लामपूरातील एनसीपीच्या परिवार संवाद … Read more

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट, जाणून घ्या काय आहे प्रकरण

बीड – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना परळी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजाविले आहे. 2008 सालच्या एका प्रकरणात जामीन मिळूनही सतत तारखेला न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने हे वॉरंट जारी केले आहे. मात्र याप्रकरणी राज ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र, या प्रकरणाच्या तारखेला न्यायालयात सतत ते सातत्याने गैरहजर राहिले आहेत. यामुळे … Read more

भाजपच्या सांगण्यावरून कारवाई होत नाही

पुणे – न्यायालय, आयकर विभाग या जशा स्वायत्त संस्था आहेत, तशीच सक्‍त वसुली संचालनालय (ईडी) ही देखील स्वायत्त संस्था आहे. “ईडी’च्या माध्यमातून दोन वर्ष रेकी केल्यानंतरच तपासणी केली जाते. भाजपने सांगितले म्हणून कारवाई होत नाही, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना त्रास दिला जात असल्याचा … Read more

“मनसे’कडून ईडी चौकशीचा निषेध

कराड – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकशाही टिकावी व पारदर्शक निवडणुका पार पडाव्यात, यासाठी ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेण्यात यावे, अशी मागणी केली होती. यावरून त्यांच्या पाठीमागे कोहिनूर मिल खरेदीबाबत ईडीची चौकशी पारदर्शकपणे केली जावी. यामध्ये जर राजकीय आकसापोटी जाणवल्यास तीव्र आंदोलन करु, असा इशारा मनसेने दिला. याबाबतचे निवेदन मनसेचे जिल्हाध्यक्ष ऍड. विकास पवार यांच्यावतीने … Read more

‘त्या’ भेटीनंतर राज ठाकरेंवर संजय राऊतांची खोचक टीका

मुंबई – महाराष्ट्र विधानसभेची निवडणूकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोमवारी कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधींची भेट घेतली होती. या भेटीमुळे राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले असून शिवसेना नेते संजय राऊत यांनी या भेटीवर खोचक टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी राज ठाकरे-सोनिया गांधींच्या भेटीवर टोला लगावला आहे की,’लोक दिल्लीत जाऊन सोनिया गांधींची भेट घेतात. मग … Read more

मोदींनी केलेल्या वक्तव्यामुळे देशाची खिल्ली उडवली जात आहे- राज ठाकरे

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर स्ट्राईकबाबत जे वक्तव्य केलं त्यावरून देशाची खिल्ली उडवली जात असल्याचे राज ठाकरे म्हणाले. आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. दरम्यान, त्यांनी केंद्र आणि राज्यसरकारवर टीका केली. हल्ल्याआधीच्या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे तज्ज्ञ हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात होते, त्यावेळी भारतीय विमानांना रडारपासून वाचण्यासाठी अशा वातावरणाचा फायदा होऊ शकतो असा सल्ला … Read more