निवडणूक आयोग हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातातील खेळणे – रणदीप सुरजेवाला

काँग्रेसची निवडणूक आयोगावर टीका नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना आचारसंहिता भंगप्रकरणी निवडणूक आयोगाने दिलेल्या क्लीन चिटवरून आता आयोगाअंतर्गत नाराजीसत्र सुरु झाले आहे. मोदी-शहांना क्लीन चिट देण्यावरून नाराज निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी क्लीन चीटवर आक्षेप घेतले आहेत. त्यानंतर काँग्रेसने देखील निवडणूक आयोगावर टीका केली आहे. याबाबत काँग्रेस प्रवक्ते … Read more

लक्षवेधी : मोदी सरकारचा आकड्यांशी खेळ

-हेमंत देसाई कोणत्याही देशाची अर्थनीती ठरवताना, सरकारच्या हातात विश्‍वासार्ह आकडेवारी असण्याची आवश्‍यकता असते; परंतु आपण अर्थक्षेत्रात मर्दुमकी गाजवली आहे, हे दाखवण्याच्या हौसेपोटी नरेंद्र मोदी सरकार दिशाभूल करणाऱ्या आकडेवारीचा आधार घेत आहे. 2015 साली सकल राष्ट्रीय उत्पन्न किंवा सराउच्या अंदाजांची नवीन मालिका प्रसृत करण्यात आली, तेव्हा त्याबद्दल शंका प्रदर्शित करण्यात आल्या. केंद्रीय संख्याशास्त्रीय कार्यालयामार्फत (सीएसओ) दर … Read more

देशाची अर्थव्यवस्था मंदावल्याचे मोदी सरकारने केले मान्य

नवी दिल्ली – गेल्या पाच वर्षात देशाची अर्थव्यवस्था मंदावली असल्याचे सरकारने पहिल्यांदाच मान्य केले आहे. सन 2018-19 या आर्थिक वर्षात देशाची अर्थव्यवस्था मंदावली असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने सांगितले आहे. खासगी खरेदीत झालेली घट, गुंतवणुकीतील मंद वातावरण आणि कमी झालेली निर्यात या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणून भारतीय अर्थव्यवस्था मंदावली असल्याचे अर्थमंत्रालाने म्हटले आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने आपल्या … Read more

सत्य परिस्थिती लपवून मोदी सरकार जनतेला धोका देत आहे – जयंत पाटील

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली असतानाच देशात बेरोजगारीच्या दराने गेल्या अडीच वर्षातील उच्चांक गाठला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतातील बेरोजगारीचा दर एप्रिलच्या पहिल्या तीन आठवडय़ांत ८. १ टक्के इतका झाला आहे. सीएमआयई (सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी) या संस्थेने बेरोजगारीची ही आकडेवारी दिली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत … Read more

मोदी सरकारसाठी वाईट बातमी; बेरोजगारीने गाठला अडीच वर्षातील उच्चांक 

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली असतानाच मोदी सरकारसाठी एक वाईट बातमी आहे. देशात बेरोजगारीच्या दराने गेल्या अडीच वर्षातील उच्चांक गाठला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतातील बेरोजगारीचा दर एप्रिलच्या पहिल्या तीन आठवडय़ांत ८.१ टक्के इतका झाला आहे. सीएमआयई (सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी) या संस्थेने बेरोजगारीची ही आकडेवारी दिली आहे. एप्रिलच्या … Read more

तिहारची भाषा म्हणजे ‘ब्लॅकमेलिंग’ – पृथ्वीराज चव्हाण

पुणे – “भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचे आश्‍वासन भाजप सरकारने दिले आहे. त्यामुळे “आमच्याकडे भ्रष्टाचाराची कागदपत्रे आहेत, तिहार मध्ये माणूस आहे’ अशी भाषा त्यांच्या तोंडी शोभत नाही. ही भाषा केवळ ब्लॅकमेलिंगसाठी वापरली जाते’ अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसनेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, कॉंग्रेसचे लोकसभेचे उमेदवार मोहन जोशी, दीप्ती … Read more