पुणे जिल्हा : देशाच्या संरक्षणासाठी राष्ट्रहिताचे मोदींकडून काम – आढळराव

आजी माजी सैनिक संघटनेचा पाठींबा चिखली – देशाच्या संरक्षणासाठी राष्ट्रहिताचे काम गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी केले आहे. भारताची वेगळी ओळख जगात त्यांनी केली. राष्ट्रहिताच्या विचारामागे आपण राहिले पाहिजे, असे आवाहन महायुतीचे शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांनी केले. चिखली येथील पर्ल बॅंक्वेट हॉल येथे महाविजय निर्धार मेळावा संपन्न झाला. त्यावेळी श्री भैरवनाथ आजी-माजी सैनिक … Read more