भारत जोडो नाही, कॉंग्रेस छोडो यात्रा; मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केली टीका
नवी दिल्ली – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते मोहन यादव यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली आहे. गेल्या काही काळापासून अनेक नेत्यांनी कॉंग्रेस पक्षाला रामराम केल्याचा संदर्भ देताना ते म्हणाले की भारत जोडो यात्रा नाही तर कॉंग्रेस छोडो यात्रा सुरू आहे. ते यात्रा करत आहेत आणि पाठीमागे एका पाठोपाठ … Read more