भारत पुढील चंद्रमोहिमेसाठी सज्ज; ‘चांद्रयान-4’साठी जपानशी हातमिळवणी

मुंबई – भारताची चांद्रयान-3 मोहिम फत्ते झाली आहे. यानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आगामी चंद्रमोहिमेसाठी सज्ज झाली आहे. भारताने चांद्रयान-4 मोहिमेसाठी जपान सोबत हातमिळवणी केली आहे. इस्रोची आगामी चंद्रमोहिम भारत आणि जपान यांची संयुक्त मोहिम असेल. त्यामुळे, चांद्रयान-3 च्या यशानंतर आता संपूर्ण जगाच्या नजरा चांद्रयान-4 मोहिमेकडे लागल्या आहेत. चांद्रयान-4 मोहिमेचे नाव लुपेक्‍स … Read more

मिशन फक्त दक्षिण ध्रुव south pole of moon परिसरातच का पाठवले?

नवी दिल्ली – भारत जगामध्ये नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. अवघ्या काही तासांत भारताचे चांद्रयान-3  चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. रशिया आणि भारतामध्ये चंद्रावर पोहोचण्याची जणू स्पर्धाच लागली होती. मात्र, रशियाचे लुना-25 यान चंद्रावर कोसळले. त्यामुळे आता संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चांद्रयान-3 कडे लागले आहे. दरम्यान,  गेल्या चार वर्षात चार देश चंद्रावर पोहोचण्याच अयशस्वी ठरले … Read more

चार वर्षात चार देशांना चंद्रावर उतरण्यात अपयश; भारताने पुन्हा नव्या जोमाने हाती घेतली चंद्रमोहिम

नवी दिल्ली :  भारत जगामध्ये नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. अवघ्या काही तासांत भारताचे चांद्रयान-3  चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. रशिया आणि भारतामध्ये चंद्रावर पोहोचण्याची जणू स्पर्धाच लागली होती. मात्र, रशियाचे लुना-25 यान चंद्रावर कोसळले. त्यामुळे आता संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चांद्रयान-3 कडे लागले आहे. दरम्यान,  गेल्या चार वर्षात चार देश चंद्रावर पोहोचण्याच अयशस्वी ठरले … Read more

मोठी बातमी.! रशियाची चांद्र मोहिम अपयशी; ‘लुना-25’ कोसळले चंद्राच्या पृष्ठभागावर

नवी दिल्ली – रशियाचे चांद्रयान लुना-25 हे चंद्राच्या अखेरच्या कक्षात प्रवेश करताना चंद्रावर कोसळल्याने रशियाची चांद्रमोहिम सध्या तरी अपयशी ठरली आहे. रशियन स्पेस एजन्सी रोस्कॉसमॉसने ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, कालच लुना-25 या अंतराळ यानात तांत्रिक बिघाड झाला होता. रोस्कॉसमॉसने एक दिवसापूर्वी सांगितले होते की लॅंडिंग करण्यापूर्वी कक्षा बदलताना एक असामान्य परिस्थिती उद्भवली, ज्यामुळे … Read more

अमेरिकेच्या चांद्रमोहिमेत “हा’ असेल भारतीय वंशाचा अंतराळवीर

वॉशिंग्टन – चंद्रावर भारतीय माणूस आजवर गेलेला नाही. मात्र, ऐशीच्या दशकात राकेश शर्मा यांनी अंतराळप्रवास करत पहिला भारतीय अंतराळवीर बनण्याचा मान मिळवला होता. त्याचबरोबर भारतीय वंशाच्या कल्पना चावला आणि सुनिता विल्यम्स यांनीही अनेकदा अंतराळभ्रमण केले. कल्पना चावला यांचे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत येताना जळून भस्मसात झाले होते. त्यातच त्यांच्यासह सर्वच अंतराळवीरांचा मृत्यु ओढवला होता. सुनिता विल्यम्स … Read more