पुणे जिल्हा : ग्राहकांची लूट थांबवण्यासाठी एमआरपी कायदा रद्द करावा – बाळासाहेब औटी

मंचर – भारत सरकारने १०९० मध्ये एमआरपी पॅकेजवर कमाल विक्री किंमत ही मुद्रित करण्यासाठी बंधनकारक करून कायदा केला. या कायद्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट होत असून भारत सरकारने हा कायदा रद्द करावा व वस्तूवर विक्री किंमतबरोबर प्रथम वस्तू उत्पादन किंमत व त्याखाली विक्री किंमत टाकावी.तसेच नवीन निवडून आलेल्या संसद सदस्यांना याबाबत ग्राहक पंचायत निवेदन देणार … Read more