#SriLankaFloods : श्रीलंकेतही अतिवृष्टीचे सावट; आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू तर 19 हजाराहून अधिक लोक…

कोलोंबो – श्रीलंकेत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. आठवड्याच्या शेवटी किमान १५ लोक ठार झाले आणि ५ हजाराहून अधिक कुटुंबांतील १९ हजाराहून अधिक लोक बाधित झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. राजधानी कोलंबोसह सात जिल्ह्यांमधून मृत्यूची नोंद झाली आहे. तेथे ३०० मिमी पेक्षा जास्त मुसळधार पावसामुळे अचानक पूर आला, झाडे उन्मळून पडली, … Read more