मुंबईच्या विक्रोळीत भीषण अपघात ; स्लॅब कोसळून एका मुलासह दोघांचा मृत्यू

Mumbai Vikhroli Slab Collapse ।

Mumbai Vikhroli Slab Collapse । पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. कालच मुंबईत मान्सून दाखल झाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर मुंबईतच एक धक्कादायक घटना घडलीय. मुंबईतील विक्रोळी पश्चिम येथील टाटा पॉवर हाऊसच्या जागेजवळील कैलाश बिझनेस पार्कमध्ये स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली आहे.  या अपघातात 10 वर्षांच्या मुलासह 38 वर्षीय पुरुषासह दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात … Read more

देशात 7 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; महाराष्ट्र, कर्नाटकात दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

नवी दिल्ली – देशात उष्णतेची लाट कायम आहे. शनिवारी, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, गुजरात या 6 राज्यांमध्ये 35 ठिकाणी तापमान 42 अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले. उत्तर प्रदेशातील प्रयागराज हे 45.2 अंश तापमानासह देशातील सर्वात उष्ण ठरले. पुढील ४ दिवस उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओडिशाच्या … Read more

Maharashtra Monsoon | ठाणे, मुंबईत मुसळधार…; 24 तासांत गोव्यात विक्रमी पावसाची नोंद

मुंबई – ठाणे, मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईतील दहिसर, बोरिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी अशा अनेक भागात पाऊस सुरू आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये मध्यरात्रीपासून पावसानं हजेरी लावली आहे. तर, राज्यातही पाऊस जोरदार बॅटिंग करत आहेत. पुण्यात झालेल्या पावसाने अनेक घरांत पाणी शिरले आहे. रविवारी पहाटेपासून मुंबईत ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. दादर, कुर्ला, अंधेरी, घाटकोपर, … Read more

आनंदाची बातमी ! मुंबईत दोन दिवस अगोदरच मान्सूनचं आगमन ; हवामानशास्त्र विभागाकडून घोषणा

Monsoon arrived in Mumbai ।

Monsoon arrived in Mumbai । मागच्या काही दिवसापासून राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच आता मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आलीय. अखेर आज मान्सून मुंबईत दाखल झाला. हवामान विभागानं मुंबईत मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली आहे. सर्वसामान्यपणे 11 जून रोजी मान्सून मुंबईत दाखल होत असतो. मात्र, यावर्षी दोन दिवस आधीच मान्सून दाखल झालाय. राज्यातील … Read more

एकनाथ शिंदेंचे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात? ; मुख्यमंत्र्यांना सर्वात मोठा धक्का

Eknath Shinde group ।

Eknath Shinde group । देशासह महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक निकालांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. राज्यातील जनतेनं महायुतीतला नाकारून महाविकास आघाडीच्या पदरात मोठे यश पाडले आहे. या निकालात महायुतीला राज्यात अवघ्या 17 जागा मिळाल्या आहेत, तर महाविकास आघाडीचा 31 जागांवर विजय झाला आहे. मात्र आता या निकालानंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात … Read more

मुंबईत पोलिसांवर दगडफेक

Stone pelting on police in Mumbai – येथील पवई येथे भीमनगर परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू असताना जमावाकडून पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांवर झालेल्या दगडफेकीचा व्हिडिओ देखील समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. पवईतील हिरानंदानी भागात अनेक वर्ष जुनी झोपडपट्टी आहे. … Read more

IAS अधिकाऱ्याच्या मुलीनं उचललं टोकाचं पाऊल ; मंत्रालया समोरच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या

IAS officer daughter suicide ।

IAS officer daughter suicide । मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. याठिकाणच्या IAS अधिकाऱ्याच्या मुलीने  टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना घडलीय. IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने इमारतीच्या १० व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. मंत्रालयाच्या समोर ही इमारत आहे याच इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारुन या मुलीने आयुष्य संपवलं. आत्महत्येचं कारण अद्याप … Read more

Mumbai : भायखळा परिसरातील ५७ मजली इमारतीला आग; जीवितहानी नाही

Mumbai | दक्षिण मुंबईतील भायखळा परिसरातील एका ५७ मजली निवासी इमारतीला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. भायखळ्यातील खटाव मिल कंपाऊंडमधील मॉन्टे साउथ इमारतीच्या ए विंगच्या १० व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये रात्री ११.४२ च्या सुमारास ही आग लागली, असे पोलिसांनी सांगितले. पहाटे २.४५ वाजता आग आटोक्यात आणण्यात आली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना काल रात्री 11:42 वाजता … Read more

दिल्लीचा रेकॉर्ड मोडला…! नागपुरात @56 °C

Nagpur heat wave । दिल्ली असो की बिहार… कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहे. उष्मा आता जीवघेणा बनला आहे. उष्माघातामुळे यूपी-बिहारमध्ये डझनभर लोकांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी तापमानाने ५२ पार केला होता. दिल्लीतील लोक सोडा, मुंगेशपुरीमध्ये ५२.९ अंश तापमान पाहून आयएमडीलाही काळजी वाटली. तत्काळ चौकशीचे आदेश दिले. त्यावेळी दिल्ली हे देशातील सर्वात उष्ण ठिकाण असल्याचे … Read more

रामदास आठवले विधानसभा निवडणुक स्वतंत्र लढणार; सांगितल्या किती जागा लढणार

ramdas athawale ।   लोकसभा निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. १ जूनला अखेरच्या टप्प्यात मतदान होणार असून ४ जून रोजी निकाल लागणार आहे. मात्र त्या अगोदरच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे. तर हरिणायामधील विधानसभा 3 नोव्हेंबर रोजी विसर्जित होत आहे. त्यामुळे या दोन्ही … Read more