26/11 Mumbai Terror Attack : २६ /११ चा मुंबईवरील हल्ल्याला १५ वर्ष पूर्ण ; कसाबला ओळखणारी सर्वात लहान साक्षीदार देविका रोटवान
26/11 Mumbai Terror Attack : भारतावरील सर्वात मोठा हल्ला म्हणजे २६ /११ चा मुंबईवरील हल्ला आहे. हा हल्ला कोणीच विसरू शकत नाही. या हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 300 हून अधिक लोक जखमी झाले होते. तसेच 10 हून अधिक जवान आणि पोलीस शहीद झाले होते. आज या दहशतवादी घटनेला 15 वर्षे पूर्ण होत … Read more