अग्रलेख : कुचेष्टा नको; स्वागत व्हावे!

महाराष्ट्र सरकारने नवीन करोना व्हायरसच्या प्रसाराला अटकाव करण्यासाठीची उपाययोजना सुरू केली आहे. त्यासाठी आजपासून राज्यातील सर्व महापालिका हद्दीत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या जागरूकतेबद्दल महाराष्ट्र सरकारचे कौतुक व्हायला हवे असताना प्रत्यक्षात मात्र या निर्णयाचा विरोध आणि टिंगलटवाळी सुरू करण्यात आली आहे, ती दुर्दैवी आहे.  “थंडी इटलीत आणि स्वेटर परभणीत’ अशा स्वरूपाच्या म्हणींचा वापर … Read more