Name Change: संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचे नाव आता ‘छत्रपती संभाजीनगर’ तर उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’; सरकारकडून अधिसूचना जारी
Name Change : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची नावे (change of name) बदलली आहेत. या जिल्ह्याची नाव आता अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव अशी बदलण्याची अधिसूचना जारी केली आहे. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी मागवलेल्या सूचना आणि हरकतींवर विचार करण्यात आला आहे. उपविभाग, गाव, तालुका आणि जिल्हा स्तरावर नावे बदलण्याचा … Read more