नांदेड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; नागरी वस्त्यांमध्ये शिरले पाणी, शेती पिकांनाही मोठा फटका

नांदेड : गेल्या चार दिवसांपासून नांदेड  जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.  कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून काल रात्रीपासून पावसाचा जोर आणखीच वाढाला आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. सखल भागात पाणी साचल्यानं तसेच अनेक नागरी वस्तीत पाणी शिरल्याने नागरिकांना … Read more