IND Vs ENG Test Seires : बुमराहची गोलंदाजी हाच दोन संघातील फरक, इंग्लंडचा माजी कर्णधारानं व्यक्त केलं मत…
लंडन :- जसप्रीत बुमराची अफलातून गोलंदाजी हाच भारत आणि इंग्लंड या संघांमधील मुख्य फरक होता. बुमराच्या भेदक माऱ्यामुळेच भारताला दुसरा कसोटी सामना जिंकता आला. इंग्लंडने वेळेवर खेळ उंचावण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर ही मालिका ते निश्चितच गमावतील, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने व्यक्त केले. विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत बुमराने दोन डावांत मिळून … Read more