राज्यमंत्री आणि स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री यांच्यात काय फरक? नेमके दोघांचे काय असते काम ? जाणून घ्या

PM Modi cabinet । नरेंद्र मोदी यांनी  सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पंतप्रधान मोदींसह 72 मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळात एकूण 72 मंत्र्यांचा समावेश आहे. त्यात पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात 30 कॅबिनेट मंत्री, 36 राज्यमंत्री आणि 5 स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री यांच्यात फरक काय आणि … Read more

“NDAमध्ये फूट पडणार, मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे लागणार” – माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल

रायपूर  – आताच्या लोकसभा निवडणुकीत कथित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेला कौल हा मोदीविरोधी कौल् असून आता हजे सरकार केंद्रात बनत आहे, ते अल्पजीवी असेल. लवकरच एनडीएमध्ये फूट पडणार असून देशाने मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज रहायला हवे, असे विधान छत्तिसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्याने बघेल … Read more

Lok Sabha Election : ‘एनडीएचे सरकार फार काळ टिकणार नाही’ – ममता बॅनर्जी

कोलकाता – नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचे सरकार फार दिवस चालणार नाही असा दावा तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते नाखुष आणि अस्वस्थ आहेत. त्यामुळे भाजपचे नेतेच पक्ष सोडतील. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही असे ममता म्हणाल्या. दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी … Read more

केंद्रात ‘एनडीए’चे भक्कम सरकार हवं असल्याचा निर्णय देशातील जनतेने घेतलाय: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास

नवी दिल्ली  –भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएसाठी असणाऱ्या पाठिंब्याची लाट आणखी मजबूत बनत चालल्याचे मतदानातून दिसून येतेयं. केंद्रात एनडीएचे भक्कम सरकार हवं असल्याचा निर्णय देशातील जनतेने घेतला आहे, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान झाले. त्या टप्प्यात मतदान करणाऱ्यांचे मोदींनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे आभार मानले. विरोधकांच्या इंडिया आघाडीने … Read more

Bihar Politics: ‘फ्लोर टेस्ट’मध्ये नितीश कुमारांचा मोठा विजय

Nitish Kumar Wins Trust Vote: नितीश कुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. प्रस्तावाच्या बाजूने 129 मते पडली. तर मतदानादरम्यान विरोधकांनी सभात्याग केल्याने विरोधात शून्य मते पडली आहे. विश्वासदर्शक ठराव हा राजद, काँग्रेस आणि डाव्या आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, आनंद मोहन यांचा मुलगा आणि आरजेडी आमदार चेतन आनंद, नीलम देवी आणि प्रल्हाद यादव … Read more

एनडीए सरकार स्किझोफ्रेनिया झाल्यासारखं वागतंय : अमर्त्य सेन

मोदी सरकार स्किझोफ्रेनिया झालेल्या मनोरुग्णासारखं वागल्यानेच कोविड १९ चं संकट गडद झाले. दुसऱ्या लाटेत मृत्यूंची संख्या वाढली आणि सामान्य नागरिक बेहाल झाले. स्किझोफ्रेनिया या गंभीर मनोरोगात रोगी वास्तव आणि काल्पनिक जगातला फरक ओळखू शकत नाही. कोविड १९ चं संकट थांबण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी मोदी सरकार श्रेय उपटण्याच्या नादात होतं, असा गंभीर आरोप नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ, … Read more

कधी होणार बिहारमधील नव्या NDA सरकारची स्थापना? जाणून घ्या

पाटणा – बिहारची सत्ता राखल्यानंतर आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) त्या राज्यात नवे सरकार स्थापन करण्यास सज्ज झाली आहे. सरकार स्थापनेची प्रकिया दिवाळीनंतर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याशिवाय, मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार हेच सांभाळतील, असेही सूचित होत आहे. बिहारची सत्ता मिळवण्यासाठी एनडीए आणि विरोधकांच्या महाआघाडीत अतिशय अटीतटीची लढत झाली. त्यामध्ये काठावरचे … Read more