पुणे जिल्हा : दडपशाही वेळीच रोखण्याची गरज – महारुद्र पाटील

भिगवण – ही निवडणूक लोकशाही टिकवण्याच्या दृष्टीने व अदृश्य शक्तीच्या मदतीने चाललेली दडपशाही वेळीच रोखण्यासाठी महत्वाची आहे. शरद पवार यांच्या पाठीशी ठाम उभे राहणे गरजेचे आहे, असे महारुद्र पाटील यांनी बोलताना सांगितले. बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सुरुवात येथील भैरवनाथ मंदिरामध्ये नारळ वाढवून करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष … Read more

पुणे जिल्हा : अडीअडचणीत धावणारा खासदार आम्हाला हवाय -सुभाष भुजबळ

 आढळराव रात्री अपरात्रीही फोन उचलतात चाकण – माजी खासदारी शिवाजीराव आढळराव पाटील हे रात्री अपरात्रीही फोन उचलतात, अडचणी सोडवतात. अडीअडचणीत धावणारा खासदार आम्हाला पाहिजे त्यासाठी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या पाठीशी आम्ही राहणार असल्याचे मेदनकरवाडीचे माजी उपसरपंच सुभाष भुजबळ यांनी सांगितले. चाकणच्या मेदनकर वाडी येथे प्रचारदौर्‍यानिमित्त आढळराव यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. येथे रामनवमी … Read more

पुणे जिल्हा : …तर सरकारला परिणाम भोगावे लागतील

अ‍ॅड. प्रियदर्शनी कोकरे : लाकडी येथे घोंगडी बैठक बारामती  – ओबीसी बहुजन समाजाने एकजुटीने काम करावे पुढच्या पिढीसाठी ओबीसी आरक्षण महत्त्वाचे आहे. राज्य सरकारने ओबीसी समाजावर अन्याय करू नये, अन्यथा याचे गंभीर परिणाम येत्या काळात भोगावे लागतील. हे राज्य संविधानावर चालते, यामध्ये संविधानाने दिलेल्या हक्काला धक्का लावू नये, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. प्रियदर्शनी कोकरे … Read more

पुणे जिल्हा : झाडांचे संवर्धन करणे ही काळाची गरज

– माजी वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांचे मत मंचर – झाडे ही ऑक्सीजन निर्मितीचे साधन असल्याने त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे, असे मत राज्याचे माजी वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी व्यक्त केले. पारगावतर्फे खेड, ता.आबेगाव येथील ग्रामपंचायत हद्दीतील गायरान वनक्षेत्रावर १५ हजार झाडे लावण्याचे नियोजन सुरू केले आहे. त्याचा शुभारंभ राज्याचे माजी वनसंरक्षक रंगनाथ … Read more

पुणे : भारतीय संस्कृतीतील मूल्यनिष्ठा जोपासण्याची गरज

ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया यांचे प्रतिपादन पुणे : भारतीय संस्कृतीत तसेच सर्वच धर्मांच्या मुळाशी मूल्यनिष्ठा हे सूत्र आढळते. समाजाला चांगली दिशा द्यायची असेल तर मूल्यांशी, तत्त्वांशी प्रामाणिक राहिले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया यांनी सरहद संस्थेच्या वतीने काश्मिरी संत कवयित्री लल्लेश्वरी यांच्या नावाने दिला जाणाऱ्या आठव्या ललदेद राष्ट्रीय पुरस्कार वितरण प्रसंगी केले. यंदाचा … Read more

पुणे : “भारतीय संस्कृतीतील मूल्यनिष्ठा जोपासण्याची गरज” : अभय फिरोदिया यांचे प्रतिपादन

पुणे : भारतीय संस्कृतीत तसंच सर्वच धर्मांच्या मुळाशी मूल्यनिष्ठा हे सूत्र आढळतं. समाजाला चांगली दिशा द्यायची असेल तर मूल्यांशी, तत्त्वांशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, असं मत ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया यांनी सरहद संस्थेच्या वतीने काश्मिरी संत कवयित्री लल्लेश्वरी यांच्या नावाने दिला जाणाऱ्या आठव्या‘ललदेद राष्ट्रीय पुरस्कार वितरण प्रसंगी केले. यंदाचा २०२४ चा लल देद राष्ट्रीय पुरस्कार १९९२ … Read more

पुणे जिल्हा : हातमाग कलेत गणितासह संयमाची गरज – रेखा बांदल

पेरिविंकलच्या विद्यार्थ्यांनी ओवले “दोन धागे श्रीराम के लिये” पिरंगुट – हातमाग ही चांगली कला आहे, त्यासाठी गणित आणि संयमाची गरज आहे. एखाद्या अभियंतासारखे हे काम आहे. असे उद्गार शाळेच्या संचालिका रेखा बांदल यांनी यावेळी काढले. बावधन (ता. मुळशी) येथील चैतन्य विद्या प्रतिष्ठाच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधनच्या विद्यार्थ्यांनी “दोन धागे श्रीराम के लिये” उपक्रमातंर्गत योगदान … Read more

नगर : वनस्पतींच्या संवर्धनाबरोबरच प्रसार करण्याची गरज

– विस्तार शिक्षण संचालक पाटील राहुरी – भारतामध्ये औषधी व सुगंधी वनस्पतीचे महत्त्व पूर्वापार आहे. प्राचीन ग्रंथात औषधी वनस्पतींचा उल्लेख जागोजागी आढळतो. पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या आजारांवर या औषधी वनस्पतींपासून तयार केलेल्या औषधांचा वापर होत होता. सध्या आधुनिक काळात जीवनशैली बदलल्यामुळे आपण वेगवेगळ्या आजारांना तोंड देत आहोत. याला पर्याय म्हणजे सध्या भारतात उपलब्ध असलेल्या विविध जैविक … Read more

पुणे जिल्हा : सक्षम, सुसंस्कारित युवा पिढीची गरज

अवर सचिव पलांडे : कोरेगाव भीमामध्ये गौरव पुरस्कार सोहळा कोरेगाव भीमा  – विकसित भारताच्या स्वप्नांसाठी सदृढ सक्षम सुसंस्कारित युवा पिढीची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे अवर सचिव किसन पलांडे यांनी केले. कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी संलग्न माध्यमिक व उच्च … Read more

पुणे जिल्हा : विषमुक्‍त अन्नासाठी भारत व ग्रीसच्या सहकार्याची गरज

थानोस पराचोस : अष्टापूरला पहिल्या इंडो ग्रीस स्टार्टअप कार्यालयाचे भूमिपूजन लोणी काळभोर – शेतीमधील रासायनिक खतांचे प्रमाण कमी करुन सेंद्रिय शेती करण्याची गरज निर्माण झाली आहे. आगामी पिढीला विषमुक्त, दर्जेदार अन्नधान्य देण्यासाठी भारत आणि ग्रीस यांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्‍यकता आहे, असे मत स्टार्ट अप ग्रीसचे अध्यक्ष थानोस पराचोस यांनी व्यक्त केले. इंडो ग्रीस बिजनेस … Read more