इजिप्शियन पिरॅमिडमध्ये लाखो दगड एलियन्सने आणले ? नवीन संशोधनात धक्कादायक खुलासा

इजिप्तचे पिरॅमिड्स अजूनही एक रहस्य आहे. ते कसे बांधले गेले? या प्रश्नावर अनेक सिद्धांत समोर येतात. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की त्यांनी पिरॅमिडच्या बांधकामाशी संबंधित रहस्याची माहिती मिळवली आहे. गिझाचा ग्रेट पिरॅमिड 2.3 दशलक्ष चुनखडी आणि ग्रॅनाइट ब्लॉक्सपासून बनवला गेला आहे. या प्रत्येकाचे वजन सुमारे दोन टन आहे. क्रेनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय तो कसा उचलला गेला … Read more

मानव जातीच्या विकासाबद्दल नवीन संशोधन

एकेकाळी जगाची निम्मी लोकसंख्या भारतात राहत होती वाराणसी : मानवजातीच्या विकासाच्या इतिहासाबद्दल जगाच्या पाठीवर सर्वत्र संशोधन सुरू असते कारण याबाबत सर्वांनाच उत्सुकता आणि कुतूहल आहे. आता बनारस हिंदू विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशोधनाप्रमाणे एक नवीन निष्कर्ष समोर आला असून 25 हजार वर्षांपूर्वी जगाच्या एकूण लोकसंख्येच्या निम्मी लोकसंख्या फक्त भारतात राहत होती असे या संशोधनात म्हटले आहे. … Read more

दोन्ही लसी घेतलेल्या लोकांकडूनही डेल्टाचा मोठ्या प्रमाणात प्रसार; नव्या संशोधनातील माहिती समोर

लंडन : मागील दोन वर्षांपासून करोनाने जगाला हैराण करून सोडले आहे.  दरम्यान,करोनाला रोखण्यासाठी लस हाच  एकमेव उपाय आहे. दरम्यान, आता करोनाच्या प्रसारासंदर्भात एक धक्कदायक माहिती समोर आली आहे. आजपर्यंत लस न घेतलेल्या लोकांकडून करोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आपण पहिले आहे. मात्र आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. करोनाच्या डेल्टा विषाणूचा प्रसार हा … Read more

करोनाची तिसरी लाट! लहान मुलांवर व्हायरसच्या होणाऱ्या परिणामांविषयी नवीन संशोधन; जाणून घ्या माहिती

नवी दिल्ली : करोनाबाधितांच्या संख्येत देशभरात हळूहळू वाढ होत असल्याने  तिसऱ्या लाटेचे हे  संकेत असल्याचे मानले जात आहेत. ऑक्टोबरपर्यंत तिसरी लाट शिखर गाठणार असल्याचा  अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त  केला आहे. लहान मुलांना तिसऱ्या लाटेपासून अधिक धोका असल्याचे बोललेत जात आहे. मात्र, नव्या संशोधनानुसार लहान मुलांवर या तिसऱ्या लाटेचा काय परिणाम होतो याविषयी नवीन माहिती आता समोर … Read more

कोरोनासंबंधीच्या नव्या संशोधनामुळे मिळणार मोठा दिलासा

नवी दिल्ली : कोरोनाने अख्ख्या जगाला हतबल केले आहे. या नव्या विषाणूवर अनेक संशोधन करण्यात येत आहेत. असेच एक संशोधन ब्रिटनमध्ये पार पडलव असून या संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, नऊ दिवसानंतर कोरोना व्हायरसची बाधा झालेल्या रुग्णामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी असतो असे सांगण्यात आले आहे. याचाच अर्थ जर एखाद्या व्यक्तीस कोरोनाची लागण झाली असेल, तर … Read more

साखर उद्योगासाठी ठोस तरतूद नाही- राजू शेट्टी

कोल्हापूर :अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या बजेट वरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या बजेटमध्ये नव असं काहीच नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच साखर उद्योगास संदर्भात देखील कोणतीच ठोस तरतूदी चा निर्णय घेण्यात आलेला नसल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे. तसेच अर्थसंकल्पातील वेगवेगळ्या बाबींवर  घेतलेल्या … Read more