करोना पुन्हा डोकावतोय… ‘या’ योगासनांनी तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करा !

Health Tips : जगभरातील हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला करोना ( Corona ) अजुनही चिंतेचा विषय बनला आहे. भारतात आता थंडीची जेमतेम सुरूवातच झाली असताना करोनाची लागण झालेल्या काही केसेस समोर आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सतर्क होण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तुम्हाला अनेक आजारांपासून वाचायचे असेल आणि करोनाशी लढायचे असेल तर स्वत:ला अंतर्गतदृष्ट्या … Read more

सावधान ! चेहर्‍याला वारंवार स्पर्श केल्याने होऊ शकतो मोठा धोका

एका शोधाप्रमाणे आपण एका तासात पंधरा वेळा आपल्या चेहर्‍याला स्पर्श करता. चेहर्‍याला वारंवार स्पर्श केल्याने व्हायरल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. कारण डोळे आणि तोंडाच्या माध्यमाने व्हायरस शरीरात प्रवेश करतो. हँड ग्लव्स घालून आपण ही सवय सोडण्याचा प्रयत्न करू शकता. स्वतः:ला निरंतर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की आपल्याला चेहर्‍यावर हात लावणे टाळले पाहिजे. घरात आपण जिथे … Read more

#InternationalYogaDay: असा करा.., ‘डेस्क टॉप’ योगा

पुणे – डेस्क टॉप (desk top yoga) योगा किंवा यालाच कॉर्पोरेट योगा ही म्हणता येईल, खूप नावीन्यपूर्ण शब्द पण काळाची गरज. आपण जाणतोच की मॅट किंवा सतरंजी ही योगाची सोबती आणि अविभाज्य घटक. मात्र, धावपळीच्या आधुनिक युगात मॅटवर योगाभ्यास करायला लोकांना फुरसत नाही. त्यामुळेच की काय डेस्क टॉप योगाचा जन्म झाला.  जागतिक आकडेवारीनुसार मागील 10 … Read more

#रेसिपी : 15 मिनिटात बनवा जाळीदार तोंडात विरघळणारा मैसूर पाक

साहित्य 1 कप बेसन , 2 कप साखर , 1 कप पाणी , 3 कप तूप  , चिमूटभर बेकींग सोडा   कृती पॅनमध्ये एक कप तूप घेऊन मध्यम आचेवर गरम करा . जेंव्हा तूप व्यवस्थित तापेल तेंव्हा त्यात बेसन घालून काही मिनिटे बेसनाचा वास निघून जाईपर्यंत फ्राय करा . दुसऱ्या पॅन मध्ये पाण्याबरोबर साखर उकळून साखरेचा पाक तयार करून … Read more

तुमच्या ‘या’ सवयीमुळे डोळ्यांपासून मेंदूपर्यंत आणि झोपेच्याही समस्या वाढतील !

या आधुनिक जगात आपण पूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून आहोत. या क्रमाने, मोबाईल फोन आणि संगणक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. मोबाईल फोनने आपले जीवन अतिशय साधे आणि सोपे केले आहे, बँकेच्या कामापासून ते मेलपर्यंत आणि लोकांशी सामाजिकरित्या जोडलेले राहणे, मोबाईल फोन हे प्रत्येक स्तरावर आपल्यासाठी एक अत्यंत आवश्यक शस्त्र बनले आहे. त्याच वेळी, त्याचा अतिवापर … Read more

‘भेसळ आणि ऍलर्जी’ काय आहे फरक? वाचा सविस्तर…

पुणे – ऍलर्जीचा त्रास सगळ्यांनाच होतो, पण प्रत्यक्षात ऍलर्जीच्या कारणांचा शोध घेताना कुणी दिसत नाही. मात्र, भेसळीमुळे होणाऱ्या ऍलर्जीची कारणं इथे स्पष्ट करण्यात आली आहेत. कोणतंही खाण्यासाठी योग्य नसलेलं रसायन शरीरात गेलं की, शरीर ते स्वीकारत नाही. तर खाण्यायोग्य नसलेली सर्वात जास्त रसायनं ही साखर, तेल, तूप, आइस्क्रीम, बिस्किट्‌स, जॅम, जेली, ज्युस, लोणची, चटण्या या … Read more

तुळशीचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहित आहे का?

तुळस ही भरपूर औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. तुळशीला भारतामध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. तुळशीला सूख-शांती आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते. अनेक आजारांवर तुळशीचा उपाय आवर्जून केला जातो. चला तर मग जाणून घेऊयात तुळशीेचे फायदे… तुळशीचे फायदे खालीलप्रमाणे – 1. श्वसनाच्य त्रासावर फायदेशीर – श्वास घेण्यास तुम्हाला त्रास होत असेल, अथवा श्वासाच्या संबंधित तुम्हाला … Read more

असा आहे मुलांचा, मधल्या वेळचा पौष्टिक खाऊ

मुलांना पौष्टिक जेवणासह मधल्या वेळेत पौष्टिक काय बरं द्यावं, हा नेहमीचा प्रश्‍न असतो. त्यावर डब्यात देण्यासारखे काय देता येईल? राजमा टिक्की- उकडलेला राजमा + उकडलेला बटाटा + आले लसून मिरची पेस्ट मीठ, हे सर्व एकत्र मळावे. त्याची टिक्की करावी. रव्यावर घोळवावी, शालो फ्राय करावी. यातून प्रथिने कॅल्शियम मिळेल. डब्यातही देता येईल व पोटही भरेल. पोळी … Read more

ताणाचा निचरा होण्यासाठी काय करावे? वाचा सविस्तर बातमी…

माणसाचं मन शांत असणं ही एक आदर्श स्थिती आहे. त्याचप्रमाणे माणसाचा मनाजोगा उत्कर्ष होणं ही पण एक आदर्श स्थिती आहे. परंतु एकाच वेळी दोन्हीही स्थिती प्राप्त होत असताना त्या माणसाचं मन अशांतच असतं. तो त्याच्या ध्येयामागे धडपड करत असतो या प्रयत्नात त्याचं मन गुंतलेलं असतं. त्यामुळे चांगल्या प्रकारे का होईना पण मन यावेळी अशांतच असतं. … Read more

…म्हणून केळीच्या पानावर जेवण करावे; वाचा फायदे आणि तोटे

पुणे – नैवेद्य दाखवायचा असो , सवाष्ण बोलवायची असो व ब्राह्मणांना जेवायला बोलावले असो. याप्रसंगी भोजन केळीच्या पानवर वाढण्याची प्रथा आपल्याकडे आहे. या प्रथेमागे धार्मिक अधिष्ठान तर आहेच शिवाय वैद्यकीय कारणेही आहेत. जाणून घेऊया त्याविषयी …. केळीच्या पानावर गरम भोजन वाढल्याने त्या पानांमधली असलेली पोषकतत्वे अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असते. केळीच्या पानवर जेवण केल्यास … Read more