nagar | निळवंडे धरणातून उन्हाळी आवर्तन बंद

अकोले, (प्रतिनिधी) – निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रातील पाण्याचे आवर्तन बंद करण्यात आले. या आवर्तनात ३.५ द.ल.घ.फु.पाण्याचा वापर झाला. उजव्या कालव्यातून पाण्याचा प्रवाह सुरू आहे. भंडारदरा, निळवंडे धरणाच्या पाणीसाठा कमी झाला असून, निळवंडे धरणाने तळ गाठला आहे. निळवंडे धरणातून उन्हाळी हंगामातील शेवटचे सुरू असलेले आवर्तन गुरुवार दि. २३ मे रोजी सायंकाळी ५ वाजता बंद करण्यात आले … Read more

सातारा – निळवंडे धरणाच्या कामात माझ्यासह थोरातांचे योगदान

अकोले – निळवंडे धरणाचे श्रेय घेण्यासाठी सद्या स्पर्धा सुरू असली तरी अकोले तालुका सर्व जाणतो श्रेय कुणाचे आहे ? धरणाची जागा निवडण्यापासून ते घळभरणी , प्रकल्पग्रस्तांचे आदर्श पुनर्वसन, फक्त अकोले तालुक्यासाठीचे उच्चस्तरीय पाईप बंद कालवे ही काम आपण केली.याचे श्रेय आपल्याला घेण्याची इच्छा नाही पण या धरणासाठी बाळासाहेब थोरात यांचे निश्चित मदत झाली हे नाकारून … Read more

‘महाराष्ट्राचा जितका वेगाने विकास तितक्याच वेगाने देशाची प्रगती होईल’ – पंतप्रधान मोदी

नगर – शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात पूजा केली. पीएम मोदींसोबत महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांसह भाजपचे अन्य नेते उपस्थित होते. अकोले तालुक्‍यातील निळवंडे धरणाचे जलपूजन व लोकार्पण गुरुवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते … Read more

मोदी म्हणाले, ‘शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?’, अजित पवारांनी केलं मोदींचं कौतुक

शिर्डी – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिर्डी येथे साईबाबा यांचे दर्शन घेऊन पूजा, आरती केली. नंतर अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाची हेलिकाॅप्टरमधून पाहणी करून जलपूजन करण्यात आले. तसेच धरणाच्या डाव्या कालव्याचे उद्घाटन केले. त्यानंतर शिर्डीजवळील काकडी गावातील भव्य सभेत जनतेला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित … Read more

पीएम मोदींनी जलपूजन केलेल्या ‘निळवंडे’ धरणाचा काय आहे इतिहास?

अहमदनगर – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदनगर दौऱ्यावर असताना अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे उद्घाटन केले. दरम्यान निळवंडे धरण 53 वर्षांनंतर पूर्णत्वास आले असून या धरणाच्या माध्यमातून जवळपास जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील 182 गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. या धरणामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुरुवातील शिर्डी येथे साईबाबांचे … Read more

निळवंडे चाचणीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘मन की बात’मध्ये उल्लेख

राहाता – निळवंडे धरण कालव्यातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीच्या कार्यक्रमाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात केलेला उल्लेख ‘उत्साह वाढविणारा क्षण’ असल्याची भावना महसूल पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा 102 वा आज संपन्न झाला. देशातील इतर भागातील विषयांवर भाष्य करताना महाराष्ट्रातील निळवंडे डॅमचा … Read more

जनतेला पाणी मिळते याचा आनंद – आमदार बाळासाहेब थोरात

संगमनेर – अनेक अडचणीवर मात करून निळवंडे धरण व कालव्यांची कामे पूर्ण केली. काम कोणी केले हे जिल्ह्यासह राज्यातील सर्व जनतेला माहीत आहे. सरकार बदलले आणि नशिबाने त्यांना कालव्यांची चाचणी घेण्याची संधी मिळाली. हे धरण व कालव्यांसाठी केलेले कष्ट मोठे असून या कष्टानंतर दुष्काळी जनतेला पाणी मिळते आहे. याचा आपल्याला आनंद आहे. दुष्काळी शेतकऱ्यांच्या शेतात … Read more

‘निळवंडे’च्या कामाला निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अकोले – निळवंडे धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी कालचा दिवस आनंदाचा व ऐतिहासिक होता. या प्रकल्पासाठी सरकारने 5 हजार 177 कोटींची प्रशासकीय मान्यता दिली असल्याने आता या प्रकल्पाचे काम बंद पडणार नसून, धरणामुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. निळवंडे धरणातून कालव्याला पाणी सोडण्याच्या चाचणीचा प्रारंभ मुख्यमंत्री … Read more

‘नशिबाने निळवंडेचे पाणी सोडण्याची तुम्हाला संधी’; बाळासाहेब थोरातांचा महसूलमंत्री विखेंना टोला

संगमनेर – निळवंडे धरण कोणी पूर्ण केले हे सर्व जनतेला माहीत आहे. निळवंडे आम्ही पूर्ण केले, आता नशिबाने कालव्यांतून पाणी सोडण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे तर त्या संधीचा फायदा घेत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्तांना पाणी वाया जाण्याच्या आत पाणी सोडा, असा टोला आमदार बाळासाहेब थोरातांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांना लगावला. संगमनेरातील एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी संवाद … Read more

निळवंडे धरणातून रब्बीचे आवर्तन सोडले

अकोले (प्रतिनिधी) – पालकमंत्र्यांसमवेत कालवा समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आज दुपारी बारा वाजता निळवंडे धरणातून रब्बी हंगामासाठी 1200 क्‍यूसेक्‍सने पाणी सोडण्यात आले आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत नगर येथे बुधवारी (दि.23) कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. तेव्हा स्थानिक लोकप्रतिनिधी, जलसंपदाचे प्रमुख अधिकारी बैठकीला ऑनलाइन हजर होते. त्यावेळी रब्बीचे दोन व उन्हाळी … Read more