“नऊ वर्षात भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही’-राहुल कुल

पारगाव  – गेल्या नऊ वर्षांत केंद्र सरकारने चांगले काम केले असून जगात भारत देशाची मान उंचावली आहे. 9 वर्षांत सरकारमध्ये कुठलेही भ्रष्टाचाराची प्रकरणे किंवा तसे आरोप झाले नाहीत. ही स्वच्छ कारभाराची पावती आहे, असे मत दौंडचे आमदार राहुल कुल यांनी मोदी 9 जनसंपर्क अभियानांतर्गत कार्यक्रमात व्यक्त केले. चौफुला येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये … Read more