दिवाळीत तुमच्यावर कोणतीही आणीबाणी लादणार नाही – मुख्यमंत्री

मुंबई : राज्यात सणासुदीच्या तोंडावर सरकारकडून कोणते नवे पाऊल उचलण्यात येणार का या प्रश्नाकडे सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले होते. त्यातच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिलासा दिला आहे.दिवाळीत तुमच्यावर कोणतीही आणीबाणी मी लादणार नाही. दिवाळीचा सण आपण सगळ्यांनी नक्की साजरा केला पाहिजे मात्र प्रदूषण पसरवणारे फटाके वाजवणं टाळा. फटाक्यांवर बंदी घालायची का? … Read more