निधीवाटपात कोणत्याही विभागावर अन्याय नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही
मुंबई – राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून विकासनिधीच्या वाटपात राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांसह सर्व घटकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. विधानपरिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, राज्यावर आलेल्या करोनाच्या अभूतपूर्व संकटाचा सामना शासनाने अत्यंत धीर … Read more