नगर : आरक्षणाच्या मुद्यावरून सामाजिक तेढ निर्माण होणे भूषणावह नाहीः मंत्री विखे
राहाता – आरक्षणाच्या मुद्यावरुन सामाजिक तेढ निर्माण होणे राज्याला भूषणावह नाही. व्यक्तिगत हेवेदावे निर्माण झाल्यास मुळ प्रश्न बाजूला पडेल. त्यामुळे सर्वच समाजाच्या नेत्यांनी संयम बाळगण्याची आवश्यकता आहे. मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या सुरु असलेल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवला पाहीजे, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. … Read more