तेलबिया लागवड क्षेत्रात आश्‍चर्यकारक वाढ; राज्यात सोयाबीन आणि शेंगदाण्याचा सर्वाधिक पेरा

पुणे – राज्यात यंदा शेतपिकांच्या पेरण्या उशिरा सुरू झाल्या आहेत. पण, दुसऱ्या बाजूला गेल्यावर्षीच्या तुलनेत तेलबियांच्या लागवड क्षेत्रात आश्‍चर्यकारक वाढ नोंदवली गेली आहे. यात सर्वाधिक लागवड ही सोयाबीन आणि शेंगदाणा पिकाची करण्यात आली आहे. राज्याच्या कृषी विभागाने याबाबतची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. त्यानुसार एकूण 47 लाख 97 हजार 42 हेक्‍टरवर तेलबियांची लागवड शेतकऱ्यांनी केली … Read more

पुणे : तेलबिया, खाद्यतेल साठ्यावर निर्बंध

पुणे- वाढत्या खाद्यतेलाच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी खाद्यतेल व तेलबियांच्या साठ्यावर केंद्र शासनाने मर्यादा निश्‍चित केली आहे. त्यानुसार राज्य शासनाने याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यानुसार किरकोळ व्यापाऱ्यांना खाद्यतेल हे 30 क्विंटल तर घाऊक व्यापारी यांना 500 क्विंटलपर्यंत खाद्यतेलाचा साठा ठेवण्याची मर्यादा घालून दिली आहे. तर खाद्यतेलबियांसाठी किरकोळ व्यापाऱ्यांना 100 क्विंटल तर घाऊक व्यापाऱ्यांना दोन हजार क्विंटलपर्यंत … Read more

राज्यात सर्व खाद्यतेल व तेलबियांवरील साठवणुकीवर निर्बंध नाहीत

मुंबई : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत सर्व खाद्यतेल व खाद्य तेलबियांच्या साठवणुकीवर दि. 31 मार्च, 2022 पर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. खाद्यतेल व तेलबियांच्या साठवणुकीवर साठा निर्बंधाची मर्यादा किती प्रमाणामध्ये असावी याबाबत राज्य शासनाने निर्णय घ्यावयाचा आहे. राज्यात व्यापाऱ्यांसोबत झालेल्या प्राथमिक चर्चेनुसार राज्यात खाद्यतेल व खाद्य तेलबियांवर साठा निर्बंध लावण्यात … Read more

पुणे जिल्हा: वाल्ह्यातील शेतकरी तेलबियाणांकडे वळला

आंतर पीक म्हणून सूर्यफूल, सोयाबीनची लागवड वाल्हे – मागील काही दिवसांपासून खाद्य तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मागील काही वर्षांपासून शेतकरीवर्ग पारंपरिक शेती पद्धत मोडीत काढत, आधुनिक शेतीकडे वळाला आहे. शेतीमधील आधुनिकीकरणाकडे वळताना शेतकरीवर्गाने तेल बियांकडे मात्र दुर्लक्ष केले होते. मागील वर्षांपासून करोनाचे संकट गडद झाले असतानाच, खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले. यानंतर मात्र अनेक शेतकरीवर्गाने, … Read more

2019-20 या वर्षासाठी अन्नधान्य, तेलबिया आणि इतर पीकांचा दुसरा सुधारित अंदाज

नवी दिल्ली :  2019-20 या वर्षासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने महत्वाच्या पीकांच्या उत्पादनाचा दुसरा अंदाज प्रकाशित केला आहे. या वर्षात अनेक पीकांचे उत्पादन सर्वसाधारण पातळीपेक्षा जास्त राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुसऱ्या अंदाजानुसार देशात 291.95 दशलक्ष टन विक्रमी अन्नधान्य उत्पादन होईल असे अनुमान वर्तवण्यात आले आहे. 2018-19 या वर्षातल्या 285.21 दशलक्ष टन … Read more