मिशन फक्त दक्षिण ध्रुव south pole of moon परिसरातच का पाठवले?
नवी दिल्ली – भारत जगामध्ये नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. अवघ्या काही तासांत भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. रशिया आणि भारतामध्ये चंद्रावर पोहोचण्याची जणू स्पर्धाच लागली होती. मात्र, रशियाचे लुना-25 यान चंद्रावर कोसळले. त्यामुळे आता संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चांद्रयान-3 कडे लागले आहे. दरम्यान, गेल्या चार वर्षात चार देश चंद्रावर पोहोचण्याच अयशस्वी ठरले … Read more