कांद्याच्या माळा गळ्यात घालून शेतकरी पोहचले मतदान केंद्रावर; छगन भुजबळ म्हणाले…

Chhagan Bhujbal |

Chhagan Bhujbal | देशासह राज्यात आज पाचव्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र राज्यात कांद्याच्या प्रश्नावरून शेतकरी संताप व्यक्त करताना दिसत आहे. यातच आता मतदानादरम्यान शेतकऱ्यांनी कांदा प्रश्नासंदर्भात चीड व्यक्त केली आहे. यावेळी कांद्याच्या माळा गळ्यात घालून काहींनी मतदान करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान काही शेतकरी तरुणांना पोलिसांनी अडवले. … Read more

पुणे जिल्हा : कांदा निर्यातबंदी उठवूनही शेतकऱ्यांना फायदा नाही

40 टक्के निर्यातशुल्क लावल्याने खासदार कोल्हे यांची निर्णयावर टीका शिरूर – कांदा निर्यातबंदी उठवली पण 40 टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतक-याच्या ताटात माती कालविल्याचे काम केंद्र सरकारने केलं, अशा शब्दांत महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर हल्लाबोल केलाय. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल … Read more

“निवडणुकीत शेतकऱ्यांच्या रोषाचा फटका बसू नये म्हणून…”; कांदा निर्यातबंदी हटवल्यानंतर रोहित पवारांची मोदी सरकारवर टीका

Rohit Pawar On Onion Export|

Rohit Pawar On Onion Export|  लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घालण्यात आलेली बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील अनेक दिवसांपासून कांद्याचा प्रश्न चर्चेत होता. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे आणि कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला होता. कांद्याचे दर आटोक्यात राहावेत यासाठी मोदी सरकारने कांद्यावर निर्यात … Read more

अखेर कांदा निर्यात बंदी हटवली; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मोठा निर्णय

Onion Export|

Onion Export|  केंद्र सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घालण्यात आलेली बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील अनेक दिवसांपासून कांद्याचा प्रश्न चर्चेत होता. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे आणि कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला होता. परंतु आता केंद्र … Read more

पुणे जिल्हा | केंद्र सरकारची कांदा निर्यात बंदी शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी

मंचर (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने ९९ हजार टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या निर्णयाचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार नाही. कारण केंद्र सरकारने नेमलेली एजन्सी हा कांदा देशभरातील शेतकऱ्यांकडून चालू बाजारभावाने खरेदी करणार आहे आणि तेवढाच कांदा ही एजन्सी बाहेरील सहा देशांमध्ये निर्यात करणार आहे. म्हणजे चालू बाजार भावाप्रमाणे ९९ हजार टन कांदा … Read more

Onion Export: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; केंद्र सरकारने निर्यातीवरील बंदी उठवली

Onion Export: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी देत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. 2023-24 मध्ये 2023-24 मधील खरीप आणि रब्बी पिकांचा अंदाज कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढलेली मागणी या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये 99,150 … Read more

सरकारचा मोठा निर्णय ! 31 मार्चनंतरही कांद्यावरील निर्यातबंदी कायम, शेतकरी आक्रमक

Onion Export Ban ।

Onion Export Ban । कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. सध्या कांद्याच्या निर्यातीवर बंदीवरची मुदत सरकारकडून वाढवण्यात आली आहे. आता ही बंदी 31 मार्चपर्यंत कायम राहणार असल्याचं सरकारनं म्हटलंय.  सरकारच्या  या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुढील आदेशापर्यंत कांदा निर्यातबंदी कायम Onion Export Ban । निर्यातबंदी 31 मार्चनंतरही … Read more

आता तुम्हाला नाही रडवणार कांदा ; दर नियंत्रीत ठेवण्यासाठी सरकारचा प्लॅन काय?

Onion Price ।

Onion Price । देशातील महागाई नियंत्रीत ठेवून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यातच सरकार आयात निर्यात धोरणात सातत्यानं बदल करत आहे. दरम्यान, कांद्याचे दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी    घातली आहे. यामुळं कांद्याच्या दरात घसरण होताना दिसत आहे. दरम्यान, 31 मार्चनंतर कांद्यावरील निर्यातबंदी उठणार आहे. यानंतर देखील कांद्याचे दर वाढू नयेत … Read more

नगर | भाजपमधील मतभेदला कांदा निर्यात बंदीची फोडणी

नगर, – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप मधील खा. सुजय विखे पाटील व माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यातील अंतर्गतवाद उफाळून आला आहे. त्यात ‘कांदा निर्यातबंदी’ची माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी चांगलीच फोडणी दिली आहे. त्यामुळे आता पक्षांतंर्गत वाद ही चव्हाट्यावर आल्याने आगामी निवडणूकीचे तोंडावर काय घडामोडी घडणार याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. दरम्य़ान, … Read more

फक्त 3 लाख टन कांदा निर्यात होत असेल तर बाकीचा अमित शहांच्या घरी पाठवायचा का? – अंबादास दानवे

Onion Export | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात रविवारी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत कांदा निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच मंत्री समितीने तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीला मंजुरी दिली आहे. या निर्णयावर टीका करताना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, बंदी सरसकटच उठवायला हवी, अशी भूमिका मांडली … Read more