Tobacco – तंबाखू अन् सिगारेटपासून मिळणाऱ्या करापेक्षा सरकार उपचारांवर करतेय जास्त खर्च

Tobacco – आपण कुठेही असो, आपल्या गावात किंवा देशातील कोणत्याही शहरात किंवा महानगरात, रस्त्यांवर आणि गल्लीत  सार्वजनिक रित्या  थुंकून लाल पिचकाऱ्या मारलेल्या अनेकदा दिसतात. मात्र थुंकणे हे कोणत्याही साथीच्या आजाराचे उगमस्थान. सरकारकडून या संबंधित अनेकदा फलक लावलेले बघायला मिळतात. स्वच्छता राखण्यासोबतच थुंकणे टाळावे, असे आवाहन करत सरकार रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि स्वच्छतागृहे तसेच मोठ्या कार्यालयांच्या … Read more

पुणे जिल्हा : “भारताची सागरी क्षेत्रात महाशक्‍तीकडे वाटचाल” ; केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे मत

लोणी काळभोर – भारताला मोठा सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे समुद्र हा कायमच आपल्या संपत्ती व समृद्धीचा स्त्रोत राहिलेला आहे. त्यात भारतातील 85 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक खलाशी हे विदेशातील सागरी क्षेत्रात कार्यरत असून त्यात महिला खलाशांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे भारत सागरी क्षेत्रातील महाशक्ती होण्याकडे वाटचाल करत आहे. हाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिभाषेतील देशाचा अमृतकाळ आहे … Read more

वैचारिक मतभेद आहेत, मनभेद नाहीत – खासदार सुळे

बारामती दौऱ्यावर प्रथमच परखड, वास्तव प्रतिक्रिया बारामती/ जळोची : बारामती हे माझे माहेर आहे. आजोळ आहे. आणि माझी कर्मभूमी देखील आहे. म्हणून राजकारण राजकारणाच्या ठिकाणी. या ठिकाणी वैचारिक मतभेद आहेत. मनभेद नाहीत. त्यामुळे हा विचारांचा लढा आहे. तो विचारांच्या पद्धतीने सुरू राहील, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. बारामतीमध्ये 25 जूनपासून पवार कुटुंब आले … Read more

ब्राह्मणांसंदर्भात मोहन भागवतांनी म्हटले,”वर्ण आणि जातीव्यवस्थेचा त्याग केला पाहिजे”

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी समाजव्यवस्थेविषयी मोठे विधान केले आहे. ज्या ज्या गोष्टींमुळे समाजात विषमता निर्माण होतो, त्या सर्व गोष्टी समाजातून हद्दपार व्हायला हव्यात. आपण आपल्याच लोकांना मान खाली घालावी लागेल, अशा पद्धतीने वागवले. परिणामी, आपल्यातील दरी वाढत गेली. दुर्दैवाने हे पाप आपल्याकडून घडले. त्यामुळे आता याचे पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही,’ … Read more

“साखर उद्योगात संशोधनासाठी गुंतवणूक करावी”; शरद पवार यांचे मत

“डेक्‍कन शुगर टेक्‍नॉलॉजिस्ट असोसिएशन’च्या वार्षिक परिषदेचे उद्‌घाटन पुणे – साखर उत्पादनात जागतिक क्रमवारीत भारत अग्रेसर आहे. तर देशात महाराष्ट्र राज्याचा पहिला क्रमांक आहे. साखर उद्योगाशी संबंधित सर्व स्तरांना संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड सातत्याने दिली पाहिजे. साखर निर्मिती उद्योगात जागतिक पातळीवर आपले स्थान आबाधित राखण्यासाठी साखर उद्योगात संशोधन करण्यासाठी गुंतवणूक करण्याची मानसिकता बाळगली पाहिजे, असे … Read more

“माझे काही नाही, आहे ते देशाचे”; राजगुरूनगर येथे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांचे मत

हुतात्मा राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम हुतात्मा राजगुरूंच्या जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकासाठी निधी देण्यासाठी प्रयत्न राजगुरूनगर – देश स्वातंत्र होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्या क्रांतिकारकांना विसरू नका. माझे काही नाही, आहे ते या देशाचे आहे, अशी भावना आपल्यात रुजली पाहिजे. तसेच राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकासाठी निधी देण्यासाठी प्रयत्न करू, असे … Read more

“धर्माच्या नावे सुरू असलेला अतिरेक थांबावा”ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांचे मत

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 17 – आज आपल्यासमोर भांडवलशाहीला समजावून घेण्याचे मुख्य आव्हान आहे. भांडवलशाही ही धर्मव्यवस्थेचा अत्यंत चलाखीने उपयोग करून घेते, हे सुरूवातीला काही मूलतत्ववाद्यांवरून आणि आता देशात वाढत चालणाऱ्या धर्मसंस्थांवरून लक्षात येते. धर्माच्या नावाने सध्या जे काही सुरू आहे, त्यामुळे भारतानेही श्रीलंकेच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब … Read more

कॉंग्रेसला सोबत घ्यावेच लागेल; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मत

पुणे : देशात सत्ताधाऱ्यांना पर्याय उभा करण्यासाठी आघाडी करायची असेल तर कॉंग्रेसला सोबत घ्यावेच लागेल, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्‍त केले. त्याचवेळी त्यांनी दिल्लीतील बैठक ही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासंदर्भात होती, असे स्पष्ट करून विरोधकांचे संघटन करणे ही आमची जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट करत तिसऱ्या आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न … Read more

#WTC21 Final : सामन्यापूर्वीच पुजाराकडून शस्त्रे मॅन

साउदम्पटन – भारतीय संघाला ज्याच्या फलंदाजीवरच सर्वात जास्त विश्‍वास व मदार आहे त्याच चेतेश्‍वर पुजाराने असे मत व्यक्त केले आहे की त्यामुळे कर्णधार विराट कोहलीचा रक्तदाब वाढण्याची शक्‍यता आहे. इग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत चांगला सराव मिळाल्यामुळे कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत न्यूझीलंडचीच बाजू वरचढ राहील, असे मत पुजाराने व्यक्त केले आहे. आता यावर भारतीय … Read more

लव्ह जिहाद निवडीच्या स्वातंत्र्याच्या विरोधात; निवृत्त न्यायाधीश मदन लोकूर यांचे मत

नवी दिल्ली – उत्तर प्रदेश सरकारने लव्ह जिहादच्या विरोधात कायदा आणि बेकायदा धर्मांतराच्या विरोधातील विधेयकाला मंजूरी दिली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन लोकूर यांनी भाष्य केले आहे. हा कायदा निवड करण्याचे जे स्वातंत्र्य असते त्याच्या विरोधात जाणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रविवारी एका व्याख्यानात बोलताना लोकूर म्हणाले की उत्तर प्रदेशने जारी केलेला … Read more