पिंपरी | उष्णता वाढल्याने रसाळ फळांना मागणी वाढली
चिखली, (वार्ताहर) – उद्योगनगरीमध्ये मागील काही दिवसांपासून दुपारी ऊन, रात्री, पहाटे थंडी वाढली आहे. वातावरणात सतत बदल होत आहे. परंतु दुपारचे ऊन असहाय्य होत असल्याने नागरिक पोटात गारवा निर्माण करणार्या रसाळ फळांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत. दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढू लागला आहे. दुपारी घराबाहेर पडणे अशक्य होऊ लागले आहे. शरीरातील पाण्याची क्षमता टिकून ठेवण्यासाठी … Read more