पिंपरी | उष्णता वाढल्याने रसाळ फळांना मागणी वाढली

चिखली,  (वार्ताहर) – उद्योगनगरीमध्ये मागील काही दिवसांपासून दुपारी ऊन, रात्री, पहाटे थंडी वाढली आहे. वातावरणात सतत बदल होत आहे. परंतु दुपारचे ऊन असहाय्य होत असल्याने नागरिक पोटात गारवा निर्माण करणार्‍या रसाळ फळांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत. दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढू लागला आहे. दुपारी घराबाहेर पडणे अशक्य होऊ लागले आहे. शरीरातील पाण्याची क्षमता टिकून ठेवण्यासाठी … Read more

राज्यात पुढील चार-पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता, ऑरेंज आणि यलो अलर्ट

पुणे – राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या किनारपट्टीवर निर्माण झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टी पुढे सरकत असून आज संध्याकाळी तो बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर दिसून येणार असून पुढील चार ते पाच दिवस राज्यात विविध भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान … Read more

हिवाळ्यात दररोज संत्री खा आणि निरोगी राहा; वाचा ४ ‘महत्वपूर्ण’ फायदे…

संत्रा जगातील बहुतांश लोकांच्या आवडत्या फळांपैकी एक आहे. हिवाळ्यात संत्री मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दररोज संत्र्याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.  संत्र्यामध्ये आढळणारे जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांमुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो.  संत्र्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन-सी, थायमिन, फोलेट आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक असतात, जे शरीरासाठी अत्यंत आवश्यक मानले जातात. एका … Read more

पुण्याच्या बाजारात कलिंगड, मोसंबी, संत्री, बोरांचा भाव उतरला; वाचा फळांचे भाव

पुणे – गारव्यामुळे मोसंबी, संत्री, कलिंगड, खरबूज, सीताफळ आदी थंड आणि रसदार फळांना मागणी घटली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत कलिंगडांच्या भावात किलोमागे 3 ते 8 रुपये तर सीताफळाच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी घसरण झाली. पर्यटनासाठी येणाऱ्यांची रोडावलेली संख्या तसेच बंद असलेल्या शाळांचा परिणाम बोरांच्या मागणीवर झाला आहे. मागणीअभावी बोरांचे भाव दहा ते वीस … Read more

‘ही’ हंगामी फळे थंडीत वाढवतात तुमची रोगप्रतिकारशक्ती

सध्या करोनाचा प्रकोप थोडा थंडावलेला दिसत असला तरी धोका पूर्णपणे संपलेला नाही. त्यात सर्दी, खोकला, फ्लू सारखे आजार वाढविणारा हिवाळा सुरू झालेला आहे. अशावेळी आपली रोग प्रतिकरकशक्ती वाढविणे गरजेचे आहे.  या मोसमात येणारी काही फळं आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खूप उपयुक्त ठरतील. ही फळं सर्दी, खोकला आणि कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यात मदत करतात.  चला तर, जाणून … Read more

VIDEO: शिकागोच्या मॉडेलने ओठांवर लावली मेहंदी अन्…

एका मॉडेल आणि ब्यूटी ब्लॉगरने आपल्या ओठांवर मेहंदी लावली हे पाहून सगळे अवाक झाले. मेहंदी लावून तिच्या ओठांना ती नारंकी रंग देऊ पाहत होती. त्याच्या व्हीडियो तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. काही मिनीटातच हा व्हीडियो प्रचंड व्हायरल झाला. ब्रियानाह क्रिश्चनसन असं या मुलीचंं नाव आहे. ती शिकागोची रहिवासी आहे. ……this a joke?pic.twitter.com/0PQE9K98pU — ariya … Read more

मोसंबीचा आंबेबहार हंगाम दोन महिने आधीच संपणार

पुणे – जास्त झालेल्या पावसाचा फटका मोसंबीच्या पिकाला बसला आहे. यावर्षी दोन महिने आधीच मोसंबीचा आंबेबहार हंगाम संपणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या मोसंबीची आवक कमी होत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या 20 टक्के भाव जास्त मिळत आहे. डिसेंबरमध्ये भावामध्ये मोठी वाढ होण्याचा अंदाज मोसंबीचे व्यापारी सोनू ढमढेरे यांनी वर्तविला आहे. दरवर्षी आंबेबहार हंगाम ऑगस्टमध्ये … Read more

राज्यातील ऑरेंज आणि ग्रीन झोनचे निकष बदलले

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्यातील ऑरेंज आणि ग्रीन झोनबाबतचे निकष बदलण्यात आले आहेत. याविषयीची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.   राज्यात ज्या जिल्ह्यात १५ हून अधिक रुग्ण आहेत तो जिल्हा रोड झोन तर १४ दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण वाढला नाही अशा जिल्ह्याला ऑरेंज झोन आणि २८ दिवस … Read more

नागपूर संत्रीचा आता दुबईतही गोडवा

शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन पहिल्यांदाच मालाची निर्यात केली पुणे – महाराष्ट्रातून द्राक्ष आणि आंबा या दोनच फळांची निर्यात होऊ शकते, या शासकीय मानसिकतेला छेद देत नागपूरच्या संत्री उत्पादकांनी चक्क एकत्रित येऊन दुबईला संत्री निर्यात केली असून,हा उपक्रम यशस्वी झाला आहे. महाराष्ट्रातून आंबा सुमारे 30 हून अधिक देशांमध्ये, तर द्राक्षे ही युरोप आणि दुबई मार्केटमध्ये विकली जातात. … Read more

आंबट-गोड संत्रीचा पुणेकरांना गोडवा

नागपूर आणि नगर भागातून संत्र्यांची आवक सुरू लांबलेल्या पावसाचा फळाला बसलाय फटका पुणे – फळ रंगाने आकर्षक असलेल्या आणि गोड चवीच्या नागपूर संत्र्याचा दुसरा हंगाम सुरू झाला आहे. तर, नगर येथील पहिला हंगाम सुरू झाला आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात दोन्ही संत्र्याची आवक सुरू झाली आहे. यंदा पावसामुळे संत्र्याचे उत्पादन सुमारे 50 टक्‍क्‍यांनी घटले आहे. त्यामुळे … Read more