पुणे जिल्हा | शेतीसाठी वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन करू
मंचर,(प्रतिनिधी) – आंबेगाव, शिरूर तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने याचा मोठा फटका शेती पिकांना बसत असून शेतकऱ्यांना त्यांची पिके जगवणे कठीण झाले आहे. पाणी असूनही केवळ वीज नसल्यामुळे शेती पिके जळत आहे. महावितरने आंबेगाव शिरूर तालुक्यातील गावांना वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा दि.१५ एप्रिलपासून शेतकऱ्यांना घेऊन महावितरणच्या मंचर येथील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करू, असा … Read more