पिंपरी | अन्यथा भाजपचे अस्तित्व संपून जाईल

पिंपरी, (प्रतिनिधी) – सत्ताधारी भाजपभोवती ठेकेदार व कंत्राटदारांचे कोंडाळे जमा झाले होते. त्यामुळे कामगार, श्रमिक व समाज पक्षापासून कधी दुरावला हे पदाधिकार्‍यांना समजलेच नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला अपेक्षित यश न मिळाले नाही. त्यामुळे आता तरी भाजप पदाधिकार्‍यांनी आपल्या वर्तणुकीत सुधारणा करावी. नाहीतर याची किंमत भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीत मोजावी लागेल, पक्षाचे अस्तित्व संपून … Read more