महात्मा गांधी-आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे संसदेच्या संकुलातून का हटवण्यात आले? लोकसभा सचिवालयाने दिले ‘हे’ उत्तर
Parliament House । संसदेच्या संकुलात असणारे महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी यांचे पुतळे हटवण्यात आले आहेत. दरम्यान, या पुतळ्यांना त्यांच्या मूळ ठिकाणाहून दुसरीकडे बसवण्यावरून राजकारण आता तीव्र झाले आहे. या निर्णयावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी या निर्णयाला अयोग्य पाऊल म्हटले आहे. संसदेतील पुतळे का हटवले गेले याविषयीचे … Read more