पतंगरावांनी सांस्कृतिक मानवतावाद जपला : सबनीस

कात्रज/ पुणे – वांझ राजकारण आणि करंटे धर्मकारण अशा काळात पतंगरावांनी सांस्कृतिक मानवतावाद जपला, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्‍त केले. भारती विद्यापीठाच्या वतीने संस्थापक, कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या 77 व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सहकार्यवाह डॉ. एम. एस. सगरे, कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे, कुलसचिव जी. जयकुमार, माजी … Read more