‘मासिक पाळी’बद्दल हेमांगी कवीने केलं मोठं विधान; ‘त्या’ पोस्टनं वेधलं सर्वांचंच लक्ष, वाचा….

मुंबई – सोशल मीडियावर नेहमीच मराठी अभिनेत्री ‘हेमांगी कवी’ आपलं मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. सोशलवर तिच्या पोस्टमुळे ती नेहमीच चर्चेत असते. दरम्यान, हेमांगीला सोशलवर शेअर केलेल्या पोस्टमुळे कधी नेटकऱ्यांकडून दाद मिळते तर कधी तिच्यावर टीकाही केली जाते. असंच काहीस यावेळी देखील झालं आहे. नुकतंच अभिनेत्रीने तिच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली असून, सध्या ही पोस्ट … Read more

#coronavirus; ‘या’ देशात करोनाच्या डेल्टा स्ट्रेनचा कहर; 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला

न्यूयॉर्क :  भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. परंतु, जगभरातील काही देशांत करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा नव्याने वाढत आहे. ब्रिटनमध्ये करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी इंग्लंडमधील निर्बंध इतक्यात हटवले जाणार नसल्याचे  स्पष्ट केले आहे. एवढेच नाही तर  निर्बंध साधारण एक महिन्यासाठी वाढवले असून 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन संदर्भातील सर्व निर्बंध लागू … Read more

वाहन कंपन्याकडून देखभालीच्या मुदतीत वाढ

मुंबई – सध्या करोना व्हायरसमुळे ग्राहकांना आपली वाहने सर्विसिंगसाठी वितरकाकडे नेणे अवघड झाले आहे. त्यामुळे वाहन कंपन्या मोफत सर्विससिंगचा कालावधी वाढवीत आहे. बजाज ऑटो कंपनीने मोफत सर्विसिंगचा कालावधी 31 जुलैपर्यंत वाढविला आहे. कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ज्यांची फ्री सर्विसिंगची मुदत 1 एप्रिल ते 31 मेदरम्यान संपत होती. त्यांना 31 जुलैपर्यंत फ्री सर्विसिंग … Read more

महिलांनी मासिक पाळीदरम्यान लस घेऊ नये? जाणून घ्या काय आहे वास्तव !

करोनाचा दुष्प्रभाव रोखण्यासाठी  1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व लोकांना लस दिली जाणार आहे. पण या बातमीबरोबर सोशल मीडियावरही सध्या अनेक प्रकारच्या अफवा पसरत आहेत. अशाच सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की स्त्रियांना मासिक पाळीच्या  5 दिवस आधी आणि पाळीनंतर 5 दिवस लस देऊ नये. कारण काय, तर मासिक पाळीच्या दरम्यान महिलांची … Read more

सॅनिटरी नॅपकिनचे धूरविरहीत विघटन आणि रिसायकल करणारी जगातील पहिली सिस्टिम !

पियुषा अवचर पुणे : मासिक पाळी दरम्यान वापरल्या गेलेल्या सॅनिटरी पॅड्सचे धूरविरहीत विघटन आणि रिसायकल करणारी जगातील पहिली सिस्टिम म्हणजे पॅड केअर लॅब आणि पॅड केअर बिन्स.  मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी नॅपकिनचा वापर करण्याकडे सध्या महिलांचा कल जास्त आहे.  परंतु या वापरलेल्या पॅडचं योग्य प्रकारे विघटन केले जात नाही. याचा परिणाम हा पर्यावरणावर होत असल्याने … Read more

राज्यात 2020 मध्ये 1 लाख 99 हजार बेरोजगारांना रोजगार

मुंबई : कोरोना संकटकाळात निर्माण झालेला बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. याद्वारे राज्यात फक्त डिसेंबर महिन्यात 34 हजार 763 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, तर जानेवारी ते डिसेंबर 2020 या संपूर्ण एका वर्षाच्या कालावधीत 1 लाख 99 हजार 486 बेरोजगारांना रोजगार … Read more

कोविड कालावधीत शिक्षण विभागाचे काम उत्तम

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी या काळात अनेक शिक्षक वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. अनेक शिक्षक पाड्यावर, वाड्या-वस्त्यांवर जाऊन विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. स्वाध्याय पुस्तिका स्वत: तयार करुन विद्यार्थ्यांना देत आहेत. आठवड्याला गृह भेट देणे, दैनंदिन फोनच्या माध्यमातून विद्यार्थी संवाद, लाऊडस्पीकरच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण असे अनेक उपक्रम राबवित आहेत. … Read more

कोरोना काळात वैद्यकीय शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित

नाशिक : कोरोना संकटाच्या या काळात संपूर्ण जगात वैद्यकीय शिक्षणाचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित झाले असून सद्यस्थितीत डॉक्टरांचे काम सर्वात कठीण तर आहेच त्याचबरोबर चांगले डॉक्टर निर्माण करणे त्याहूनही कठीण असे आहे. परंतु आंतरिक ऊर्जा असेल तर सर्वच प्रकारच्या ऊर्जा कशा आपोआप संचारतात याचा अनुभव आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रूपाने संपूर्ण देशाने घेतला असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा … Read more

कोविड-19 काळात निवडणुकांकरिता स्टार प्रचारकांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी

नवी दिल्ली : कोविड-19 काळात सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराकरिता स्टार प्रचारकांसाठी भारत निवडणूक आयोगाने सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून या निवडणुका निष्पक्ष, शांततापूर्ण, पारदर्शक, नैतिक आणि सुरक्षितरित्या व्हाव्या हा यामागील मुख्य उद्देश आहे. भविष्यात कोविड-19 काळात होणाऱ्या निवडणुकांत प्रचारासाठी स्टार प्रचारकांना या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करावा लागेल, असे निवडणूक आयोगाने नमूद केले आहे. या नवीन … Read more

#INDvAUS : विलगीकरण कालावधी कमी व्हावा – गांगुली

कोलकाता – भारतीय संघ येत्या नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यावर लगेचच करोनाच्या निर्बंधांनुसार सर्व खेळाडू व सपोर्ट स्टाफ यांना विलगीकरण कक्षात राहावे लागणार आहे. मात्र, हा कालावधी 14 दिवसांऐवजी कमी दिवसांचा असावा, अशी अपेक्षा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केली आहे. खेळाडू दोन आठवडे हॉटेलमध्येच राहणार असून तो काळ अत्यंत खडतर … Read more