विदर्भ : ग्रामीण भागातील बेरोजगारांना मिळाला हक्काचा रोजगार
लॉकडाऊन काळात रोजगार हमीमुळे विदर्भातील ४ लाख १० हजार नागरिकांना काम नागपूर : लॉकडाऊनमुळे राज्यात श्रमिकांच्या स्थलांतरासोबतच रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असतानाच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विदर्भातील सुमारे 4 लाख 10 हजार 457 नागरिकांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. रोजगार हमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जलसंधारणासह विविध विकास कामांना प्राधान्य देण्यात आले … Read more