फलटणला भुयारी गटार योजनेच्या कामास मुदतवाढ

पालिका सर्वसाधारण सभेत शॉपिंग सेटरच्या गाळेवाटपासह 13 विषयांना मंजुरी फलटण – च्या कामास मुदतवाढ देणे, चतुर्थ वार्षिक कर आकारणीचे काम मुदतीत न करता चुकीच्या पद्धतीने करणाऱ्या अमरावती येथील कंपनीचे नाव काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे, खजिना हौदासमोरील शॉपिंग सेंटर गाळ्यांचे वाटप करणे यांसह एकूण 13 विषय फलटण नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेस मंजूर करण्यात आले. … Read more

शहर कचराकुंडी मुक्‍त करण्याच्या योजनेचा फज्जा

नगर – आगामी महिनाभरात शहर कचराकुंडी मुक्त करण्याचा मानस महापौर बाबासाहेब वाकळे यांनी व्यक्त केला होता. त्यासाठी शहरातील 106 पैकी 45 ठिकाणच्या कचरा कुंड्या हटविण्यात आल्या असल्याचे ठिकाणी नागरिक कचरा टाकत आहेत. शहरात ठिक-ठिकाणी कचऱ्याचे ढिग लागले आहेत. त्यामुळे शहर कचराकुंडी मुक्त करण्याच्या योजनेचा फज्जाच उडाला असून त्याला नगरकरांचे ही सहकार्य लाभेना. त्यासाठी महापालिकेकडून घनकचरा … Read more

आयुष्मान भारत जगातील सर्वात मोठी योजना- मोदी

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत. मोदी म्हणाले आयुष्मान भारत योजना ही जगातील सर्वात मोठी योजना आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त लोकांनी आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेतल्याची माहिती त्यांनी दिली. आयुष्मान भारत योजनेमुळे  देशातील सुमारे 70 लाख गरीब रूग्णांवर मोफत उपचार केले गेले असून त्यापैकी 11 लाख लोक … Read more

प्रत्येक जिल्हा परिषद गटात 50 लाखांची कामे मंजूर करा

विशेष सभेत सदस्यांची एकजूट; विविध विभागांच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी सातारा – प्रत्येक जिल्हा परिषद गटात सुमारे 50 लाख रुपयांचे कामे मंजूर करा, अशी एकमुखी मागणी सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत केली. या सभेत विविध विभागांच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी देण्यात आली असून हा आराखडा आता अंतिम मंजुरीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेची विशेष … Read more

पाकच्या 250 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कर सज्ज

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यातच आता भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा मेगा प्लान तयार केला असल्याचे सांगण्यात येत आहे. काश्‍मिरच्या खोऱ्यात लपून बसलेल्या तब्बल 250 दहशतवाद्यांना घेरून ठार करण्यासाठी नवीन योजना तयार करण्यात येत असलयाचेही सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. … Read more