पोलीस बसवरील हल्ला नियोजनबद्ध – महानिरीक्षक

श्रीनगर – काश्‍मीरात काल पोलिसांच्या बसवर करण्यात आलेला दहशतवादी हल्ला पुर्वनियोजित होता असे काश्‍मीरचे पोलिस महानिरीक्षक विजयकुमार यांनी म्हटले आहे. ते आज येथील एका शहीदाच्या शवपेटीवर पुष्पच्रक वाहिल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. हा हल्ला जेैश ए महंमदच्या दहशतवाद्यांनी केला असे त्यांनी स्पष्ट केले. 25 पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन येणारी बस नेहमीप्रमाणेच परतत असताना या संघटनेच्या तीन दहशतवाद्यांनी … Read more

Mantralaya | मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये करण्यासाठी नियोजन करावे

मुंबई : कोविडच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये कशारीतीने बसवता येतील तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येईल याचे तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिल्या. राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी वर्षा येथे मुख्यमंत्र्यांना भेटले त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. कार्यालयीन वेळांची 10 ते 5 ही … Read more

राज्यात 30 नवीन कापूस खरेदी केंद्र नियोजित

मुंबई  : राज्यात 30 नवीन कापूस खरेदी केंद्र नियोजित असून, त्यापैकी 11 केंद्रांवर हमी भावाने कापूस खरेदी सुरू झाली आहे. उर्वरित कापूस खरेदी केंद्र ( cotton procurement centers )तातडीने सुरू करावेत, असे निर्देश पणनमंत्री बाळासाहेब पाटील ( Marketing Minister Balasaheb Patil )यांनी दिले. याचबरोबर सन 2020-21 मधील हमी दरावरील कापूस खरेदी-परतावा आणि कापूस लागवडीच्या अनुषंगाने … Read more

भारताची गगनयान मोहीम लांबणीवर पडण्याची शक्‍यता

नवी दिल्ली  –करोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर भारताच्या पहिल्या गगनयान मोहीमेलाही विलंब होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. ही मानव रहित अंतरीक्ष मोहीम डिसेंबर 2020 मध्ये हाती घेतली जाणार होती. भारत डिसेंबर 2022 मध्ये मानवासहित अंतरीक्षात यान पाठवणार आहे. त्या आधी मानवरहित दोन याने अंतरीक्षात पाठवली जाणार आहेत. त्यातील पहिले चाचणी यान डिसेंबर 2020 मध्ये अंतरीक्षात पाठवले जाणार … Read more

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा ठरल्यानुसारच व्हावी – युरिको कोईक

टोकियो – करोनाच्या धोक्‍यामुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्ष पुढे गेली असली तरी आता बदललेल्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा व्हावी, असे मत टोकियोच्या राज्यपाल युरिको कोईक यांनी व्यक्‍त केले आहे.  या स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यापासून देशात नूतनीकरण तसेच विकासकामे सुरू करण्यात आली. त्यावर प्रचंड खर्चही करण्यात आला. आता जर ही स्पर्धा रद्द करण्याची मानसिकता दूर करून स्पर्धेच्या … Read more

अमरावती : दर्यापूर तालुक्यात ‘सीसीआय’च्या कापूस खरेदीचा शुभारंभ

नियोजनानुसार कापूस खरेदी पूर्ण करावी : पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर अमरावती : भारतीय कपास निगमकडून (सीसीआय) दर्यापूर तालुक्यात येवदा येथील श्री साई ॲग्रो इंडस्ट्रीज येथे कापूस हमीभाव केंद्रावर कापूस खरेदीचा शुभारंभ पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाला. नियोजनानुसार कापूस खरेदी पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी श्रीमती ठाकूर यांनी दिले. दर्यापूर तालुक्यात सीसीआयचे केंद्र सुरु करण्याची … Read more

वांद्रयाची घटना पूर्वनियोजित – किरीट सोमय्या

मुंबई : करोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लॉकडाउनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास वांद्रे स्थानकाबाहेर परप्रांतीयांचा जमाव झाल्याचे पाहायला मिळाले होते. या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं परप्रांतीय जमले होते. तसेच त्यांनी आपापल्या घरी जाऊन देण्याची मागणी केली होती. दरम्यान, ही घटना पूर्वनियोजित होती, असा आरोप भाजपाचे नेते किरीट … Read more