पुणे जिल्हा : नियोजनाअभावी राज्यात पाणीटंचाई – खासदार सुळे

Supriya Sule on BJP ।

इंदापूर  – सध्या राज्यात 37 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. यासाठी राज्य सरकारचे नियोजन नाही. मागील वर्षी डिसेंबर पासून मी शासनाला पाणी नियोजनाबद्दल सांगत होते; मात्र त्यांनी त्यावेळी लक्ष दिले नाही. आज उजनी धरणात देखील उणे चाळीस टक्के पाणी आहे. त्यामुळे येणार्‍या काळात शेतीसाठी, जनावरांसाठी व नागरिकांना पिण्यासाठीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. यासाठी राज्य सरकार … Read more

अहमदनगर – जरांगे पाटील यांच्या मोर्चाच्या नियोजनासाठी बैठक

पारनेर –  मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटी ते मुंबई पदयात्रेच्या नियोजनासाठी मराठा समाजाच्या समनवयकांनी पारनेर व सुपा येथे गुरुवारी सायंकाळी नियोजन बैठका घेतल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज २० जानेवारीपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथन पदयात्रेने मुंबईला जाणार आहे. या … Read more

अमेरिकेत आर्थिक नियोजनाची कोंडी कायम

मात्र चर्चेतून अद्याप तोडगा नाही बायडेन आणि मॅक्‍कार्थी यांच्यातील चर्चा सकारात्मक वॉशिंग्टन – अमेरिकेत कर्ज मर्यादा वाढवण्याच्या संदर्भात अध्यक्ष ज्यो बायडेन आणि संसदेचे सभापती केविन मॅक्‍कार्थी यांच्यात सोमवारी झालेल्या चर्चेतून अद्याप कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे अमेरिकेपुढील संभाव्य आर्थिक संकट टाळण्यासाठी कोणतीही उपाय योजना केली जाऊ शकलेली नाही. संभाव्य आर्थिक आणिबाणी टाळण्यासाठी कर्ज घेण्याची … Read more

‘आप’ मध्य प्रदेशात 230 जागा लढवणार; नियोजन सुरू

ग्वाल्हेर – मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. भाजप-कॉंग्रेस प्रचाराच्या तयारीत व्यस्त असताना, आम आदमी पक्षही तयारीला लागला आहे. आम आदमी पार्टी राज्यातील सर्व 230 विधानसभा जागांवर निवडणूक लढवणार आहे. ग्वाल्हेरमधून निवडणूक प्रचाराला सुरुवात होणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान 14 मार्च रोजी येथे येत आहेत. ते एका जाहीर … Read more

अनेक देशांमध्ये लोकसंख्यावाढीचे नियोजन

वॉशिंग्टन –  जगाच्या लोकसंख्येने जरी 800 कोटीचा टप्पा पार केला असला तरी अनेक देशांमध्ये जननदर घटला असल्याने त्या देशांनी आता लोकसंख्या वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत त्यासाठी विविध योजनांचीही घोषणा करण्यात आली आहे जागतिक पातळीचा विचार करता प्रति सेकंदाला तीन ते चार मुलांचा जन्म होतो म्हणजे 2037 पर्यंत जगाची लोकसंख्या 900 कोटीपेक्षा जास्त असेल पण … Read more

रूपगंध : नियोजन

नियोजन हा आपल्या आयुष्यातील अत्यंत गरजेचा व तितकाच महत्त्वाचा घटक आहे. आपण कोणतेही काम नियोजनबद्ध पद्धतीने केले तर दर्जेदार होते. केवळ कामच असे नव्हे, तर साधन सामग्रींचे, पैशांचे अशा प्रत्येक घटकाचे नियोजन आपल्याला आयुष्यात करणे महत्त्वाचे आहे. आपण नियोजन करण्याची गरज आधी समजून घेतली पाहिजे. नियोजन करण्यासाठी आधी आपण आळस तनातून आणि मनातून झटकून टाकला … Read more

विकासकामे, योजनांची गतीने अंमलबजावणी करा

सातारा – जिल्हा परिषदेमार्फत होणारी विकासकामे, राबवण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व खातेप्रमुखांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्‍वर खिलारी यांनी दिल्या. दरम्यान, लंपी स्किनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभाग गतीने उपाययोजना राबवत असून पशुपालकांना नुकसानभरपाई मंजूर करण्यासाठी आठवड्यातून दोन बैठका घेण्यात येतील, अशी माहिती श्री. खिलारी यांनी यावेळी दिली. जिल्हा … Read more

पुण्यात जड वाहनांमुळे नियोजन विस्कळीत ! म्हात्रे पूल ते नळ स्टॉप मार्गाचीही कोंडी

  सहकारनगर, दि. 20 – म्हात्रे पूल ते नळ स्टॉप चौक मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांचा वेळ आणि इंधन आणि पर्यायाने पैशांचा अपव्यय होत आहे. शिवाय, मनस्ताप होत आहे, तो वेगळाच. या परिस्थितीला जडवाहने कारणीभूत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या मार्गावर काही हॉस्पिटल्स आहेत. पण, अनेकदा रुग्णवाहिकेलाही कोंडीचा सामना करावा … Read more

निक-प्रियांकाने सुरु केली दुसऱ्या मुलाची प्लॅनिंग

मुंबई – देशी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनास या वर्षाच्या सुरुवातीला सरोगसीद्वारे एका मुलीचे पालक झाले. आता बातम्या येत आहेत की हे जोडपे दुसर्या मुलाची तयारी करत आहे. प्रियांका आणि निक दोघांनाही त्यांच्या आयुष्यात भावंडांचे महत्त्व समजले आहे, त्यामुळे त्यांची मुलगी मालती मेरीला भावंडांची कमतरता भासू नये अशी त्यांची इच्छा आहे. प्रियांका-निकला त्यांच्या मुलीसाठी … Read more

पुणे जिल्ह्यात दहा हजार विहिर पुनर्भरणाचे नियोजन-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

भिलारवाडी येथील रोहयोअंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन   बारामती : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत 10 हजार विहिरींचे पुनर्भरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भिलारवाडी येथील शेतकऱ्यांनीही शासनाच्या अधिकाधिक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करून प्रशासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख … Read more