सातारा – प्लॅस्टिक वापर व कचरा उघड्यावर फेकणाऱ्यावर कारवाई करा

सातारा – जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदा कार्यक्षेत्रांमध्ये नागरिकांकडून प्लॅस्टिकचा सर्रास वापर केला जात असल्याने जिल्ह्याचे स्वच्छतेचे सातत्य टिकवण्यासाठी गाव व तालुकास्तरावरील पथकांकडून दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. महाराष्ट्र शासनाचा स्वच्छ भारत मिशन उपक्रम जिल्ह्यामध्ये सर्व नगरपरिषद, नगरपालिका, ग्रामपंचायतींमार्फत राबविण्यात येत आहे. स्वच्छतेचे सातत्य राखण्यासाठी श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली … Read more