पीएम किसान योजनेचा मिळेना लाभ
शेवगाव – महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेअंतर्गत येथील सामान्य शेतकऱ्यांना मिळणारे अर्थसहाय्य कित्येक दिवसांत प्राप्त झाले नाही. त्यासाठी तहसील कार्यालयाच्या कृषी विभागात खेड्यापाड्यातून वयोवृद्ध लाभार्थी हेलपाटे घालत दिवसेंदिवस ताटकळत बसतात. कागदपत्रांची पूर्तता करूनही योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे हे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. जनशक्ती मंचचे अध्यक्ष ॲड.शिवाजीराव काकडे यांचे नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे … Read more