बालविवाह रोखण्यासाठी आसाम सरकार आणणार POCSO कायदा

गुवाहाटी – महिलांनी योग्य वेळी माता बनले पाहिजे, अन्यथा त्यांना शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आमचे सरकार मुलींचे लवकर लग्न होण्यासाठी कटिबद्ध आहे. तसेच राज्यात बालविवाह रोखण्यासाठी आसाम सरकार पोक्‍सो कायदा आणण्याच्या तयारीत आहे, असे प्रतिपादन आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी केले आहे. एका सरकारी कार्यक्रमात बोलताना सरमा म्हणाले की, 14 वर्षांपेक्षा … Read more