भारतातील गरिबाची संख्या पाच टक्क्यांपेक्षा कमी
नवी दिल्ली – भारतातील गरिबाची संख्या पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे. शहरात आणि ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढले आहे, असा दावा नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रह्मण्यम (NITI Aayog Chief Executive Officer BVR Subrahmanyam) यांनी केला आहे. भारतातील आर्थिक परिस्थिती गेल्या दहा वर्षात कमालीच्या वेगाने सकारात्मक झाली आहे, असे सुब्रमण्यम यांचे … Read more