भारतातील गरिबाची संख्या पाच टक्क्यांपेक्षा कमी

नवी दिल्ली  – भारतातील गरिबाची संख्या पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे. शहरात आणि ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढले आहे, असा दावा नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रह्मण्यम (NITI Aayog Chief Executive Officer BVR Subrahmanyam) यांनी केला आहे. भारतातील आर्थिक परिस्थिती गेल्या दहा वर्षात कमालीच्या वेगाने सकारात्मक झाली आहे, असे सुब्रमण्यम यांचे … Read more

पुणे जिल्हा : खेडमधील गरिबांची दिवाळी गोड

आनंदाचा शिधा रेशन दुकानांत वितरणास सुरुवात राजगुरूनगर :खेड तालुक्‍यात गरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी आनंदाचा शिधा स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात येत असून त्याचा रेशन धारकांना लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार प्रशांत बेडसे पुरवठा अधिकारी जी, एस, रोकडे यांनी केले आहे. रेशनिंग धान्य वाटपात खेड तालुका जिल्ह्यात पुढे आहे.तालुक्‍यात 188 स्वस्त धान्य दुकाने असून 59 … Read more

pune gramin : गोरगरिबांची मदत करून आशीर्वाद घ्या – भरणे

भवानीनगर: इंदापूर तालुक्‍यामध्ये रस्ते होतील, बांधकामे होतील, गटार लाइन होईल, सर्व स्तरावर प्रगती होईल.. ही प्रगती होण्याची थांबणार नाही; परंतु खऱ्या अर्थाने गोरगरीब बांधकाम मजूर यांना मदतीची गरज आहे व यासाठी इंदापूर तालुक्‍यातील बांधकाम मजूर नावनोंदणी प्रत्येक कार्यकर्त्यांनी बांधकाम मजुराच्या घरी जाऊन त्यांचे फॉर्म भरून घ्यावेत. कोणत्याही देवाला लांबच्या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घेण्यापेक्षा … Read more

दर 33 तासांनी 10 लाख लोक गरिबीच्या खाईत – अहवाल

दावोस – संपूर्ण जगात दर 33 तासांनी 10 लाख लोक गरिबीच्या खाईत जात आहेत. या दराने यावर्षी किमान 26.30 कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली जाण्याची शक्यता आहे. ऑक्सफॅम इंटरनॅशनलने स्वित्झर्लंडमधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘प्रॉफिटिंग फ्रॉम पेन’ या शीर्षकाच्या अहवालात हा दावा केला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मागील दशकांच्या तुलनेत झपाट्याने वाढल्याचे अहवालात म्हटले … Read more

पुणे: गरिबांच्या योजनेत गरिबांचीच अडवणूक

वैद्यकीय उपचार सेवेबाबत पालिकेच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह पुणे – आर्थिक दुर्बल नागरिकांना खासगी रुग्णालयातील महागडे उपचार परवडत नाहीत. त्यामुळे 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना महापालिकेकडून शहरी गरीब वैद्यकीय योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंच्या उपचाराची सुविधा दिली जाते. मात्र, ज्यांच्यासाठी ही योजना आहे, त्या गरिबांनाच या योजनेतून हद्दपार करण्याचा घाट महापालिका प्रशासनाने घातला आहे. प्रामुख्याने शहरातील झोपडपट्टीधारकांनी गवनि शुल्क … Read more

मोबाइल, इंटरनेटमुळे श्रीमंताबरोबरच गरिबांचा विकास होण्यास मदत

कोलकत्ता – भारतासारख्या विकसनशील देशामध्ये मोबाईल आणि इंटरनेटचा प्रसार वाढत असल्यामुळे मध्यमवर्गीय आणि श्रीमंताबरोबरच गरिबांचा विकास होण्यास मदत मिळत आहे असे मत नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ मायकेल स्पेन्स यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय शेअर बाजार आणि न्यूयॉर्क विद्यापीठाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना स्पेन्स म्हणाले की, भारतामध्ये स्मार्टफोनचा वापर वाढत असल्यामुळे इंटरनेटचा वापर तळागाळापर्यंत वाढला आहे. त्याचा … Read more

‘या’ 3 राज्यांमध्ये गरीबांची संख्या जास्त

नवी दिल्ली – निती आयोगाने विविध राज्यांच्या उत्पन्नाची माहिती घेऊन तयार केलेल्या अहवालामध्ये बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेश ही सर्वात गरीब राज्य असल्याचे दिसून आले आहे. अहवालातील माहितीनुसार बिहार मधील 52 टक्के लोक गरीब आहेत. झारखंड मधील 42 टक्के तर उत्तर प्रदेशातील 37 टक्के लोक गरीब आहेत. मध्यप्रदेशातील गरीब लोकांची संख्या 36 टक्के आहे तर … Read more

गरीबांना न्याय देण्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची : कृषीमंत्री दादाजी भुसे

मालेगाव : शक्ती प्रदत्त समितीच्या अहवालानंतर जिल्हाभरातील गावठाण, गायरानसह शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचे सर्व प्रलंबीत प्रस्ताव पुढील 15 दिवसात मार्गी लावण्याच्या सूचना देतांनाच गरिबांना न्याय देण्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची असते, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. सर्वांसाठी घरे 2022 या योजनेतंर्गत शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत जिल्हास्तरीय बैठक … Read more

‘राज्याच्या तिजोरीतून वाचलेले सात हजार कोटी तातडीने गरीबांना द्या’: खासदार गिरीश बापट यांची मागणी

पुणे : देशातील १८ वर्षांवरील सर्वांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. एकरकमी धनादेश देऊन लसखरेदी करण्याची तयारी दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने वाचलेल्या सात हजार कोटींच्या निधीतून आता गोरगरीब जनता, शेतकरी, बारा बलुतेदार, रिक्षा-टॅक्सीचालक, मजूर, केश कर्तनालयांचे चालक तसेच टाळेबंदीच्या काळात रोजगारास मुकलेल्या सर्वांकरिता तातडीने पॅकेज जाहीर करावे, … Read more

रेमडेसिवीर गरीबांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – नितीन गडकरी

वर्धा : वर्ध्याच्या जेनेटीक लाईफ सायन्सेसमध्ये रेमडेसिवीरचे उत्पादन सुरू झाले आहे. ही आनंदाची बाब आहे. या औषधीकरिता अस्वस्थता असल्याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे. महाराष्ट्रात रेमडेसिवीरचं उत्पादन सुरू झाल्याने रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबेल. गरीबांना सरकारी शुल्कात रेमडेसिवीर उपलब्ध होईल. जेनेटीक लाईफ सायन्सेस अतिशय कमी वेळात भारत सरकारची परवानगी मिळणारी देशातील पहिली कंपनी असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी … Read more