लोकसभेत मोदींना बिनशर्त पाठिंबा, कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीचे आदेश; राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Raj Thackeray Speech ।

Raj Thackeray Speech । लोकसभा निवडणुकांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका घेणार? याबाबतची उत्सुकता लागून राहिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीभेटी, दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे निवडणूक चाणक्य अमित शहा यांची घेतलेली भेट यांमुळे राज ठाकरे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीच्या महायुतीमध्ये सहभागी होणार अशाही चर्चा रंगल्या होत्या. महायुतीमध्ये सहभागी झाल्यास मनसेला किती … Read more

चंद्रकांत पाटलांनी आता हिमालयात जाण्याची तयारी करावी – नाना पटोले

मुंबई – कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय हा महाराष्ट्र व देशाला दिशा देणारा आहे. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीला धार्मिक रंग देणा-या व जनतेला ईडीची भिती दाखवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या भूमीतील स्वाभिमानी जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना … Read more

भाषा विभागाचा तीन वर्षांचा कृती आराखडा तयार करा – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

मुंबई : राज्य शासनाच्या भाषा विभागाने मागील दोन वर्षांत उल्लेखनीय काम करत विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविले. यापुढे मराठी भाषा विभागाला दिशा देणारा पुढील तीन वर्षांचा ठोस कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिले. मराठी भाषा विभागांतर्गत येत असलेल्या चार संस्थांच्या कामाचा आढावा व आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा … Read more

#TokyoOlympics : ऑलिम्पिकपात्र खेळाडूंना पूर्व तयारीसाठी राज्य सरकारचे अर्थसाहाय्य

मुंबई : टोकियो येथील 2021 ऑलिम्पिक स्पर्धेसाठी 5 खेळाडू वीरांची निवड झाली आहे. हे खेळाडू म्हणजे राज्याचे वैभव आहे. ते वाढविण्याची जबाबदारी सरकारची आहे. खेळाडूंचे पालकत्व सरकारने घेतले आहे. आपले सरकार नेहमी खेळाडूंच्या पाठीशी राहील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. टोकियो ऑलिम्पिक 2021 ( Tokyo Olympics 2021) मध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंना पूर्वतयारीसाठी प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी 50 … Read more

पुरातत्व संचालनालयाने ‘सर्किट ऑफ कॉन्झर्व्हेशन अँड डेव्हलपमेंट प्लॅन’ तयार करावा

मुंबई : महाराष्ट्रातील गड किल्ले आणि स्मारके ही महाराष्ट्राचे भूषण आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक आणि वैभवशाली वारशांची माहिती अधिकाधिक लोकांना व्हावी, या ऐतिहासिक स्थळांना अधिकाधिक लोकांनी भेट द्यावी यासाठी पुरातत्व संचालनालयाने ‘सर्किट ऑफ कॉन्झर्व्हेशन अँड डेव्हलपमेंट प्लॅन’ तयार करावा, अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिल्या. राज्यातील गड किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासंदर्भातील बैठक … Read more

वीज ग्राहकांच्या हक्कांची नियमावली तयार

नवी दिल्ली – ऊर्जा मंत्रालयाने देशातील वीज ग्राहकांच्या हक्कांची नियमावली तयार केली आहे. त्याद्वारे प्रथमच वीज ग्राहकांना त्यांचा हक्क मिळणार आहे. ही नियमावली लोकांच्या अभिप्रायासाठी सादर करण्यात आली आहे. त्यावरील आक्षेप आणि सूचनांचा विचार करून अंतिम नियमावली निश्‍चित केली जाणार आहे. नागरिकांनी 30 सप्टेंबरपर्यंत आपली सूचना आणि आक्षेप कळावावेत, असे आवाहन ऊर्जा मंत्रालयाकडून करण्यात आले … Read more

‘करोना काळात खेळाडूंनी भविष्यातील यशाची तयारी करावी’

नगर (प्रतिनिधी) –मेजर ध्यानचंद हे हॉकीचे जादूगार होते. हॉकी म्हणजे त्यांचा जीव की प्राण होता. प्रचंड कष्ट आणि सरावाच्या जोरावर ध्यानचंद यांनी अनेक आंतरराष्ट्रीय सामान्यात विजय पटकावून पदकेही मिळवून दिली. आज करोनामुळे क्रीडा स्पर्धा, शाळा बंद असल्यातरी खेळाडूंनी आपल्या घरीच सराव सुरु ठेवावा. मिळालेल्या वेळेचा सद्‌उपयोग करुन भविष्यातील यशाची तयारी या काळात करावी, असे प्रतिपादन … Read more

अग्रलेख : विद्यार्थ्यांनो आता परीक्षेची तयारी करा!

देशातील कोणत्याही विद्यापीठातील महाविद्यालयांमध्ये शिकत असणाऱ्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्याला परीक्षा दिल्याशिवाय उत्तीर्ण करता येणार नाही, असा निर्णय नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याशिवाय राज्य सरकारांना पर्याय नाही. त्यामुळे गेल्या चार-पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये अनिश्‍चित अवस्थेत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्व काही बाजूला ठेवून या परीक्षांची तयारी करायला हवी.  सर्वसाधारणपणे प्रत्येक वर्षीच्या एप्रिल महिन्यानंतर महाविद्यालयात परीक्षा … Read more

“देशातील सात मोठ्या क्षेत्रांमध्ये साडेतीन कोटी लोक बेरोजगार”

वाढत्या बेरोजगारीवरून प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल नवी दिल्ली : देशातील वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील सरकारला धारेवर धरले आहे. या संदर्भात आपल्या ट्विटर हॅंडलवर केलेल्या एका ट्विटमध्ये त्यांनी देशातील बेरोजगारीवरून सरकारवर टीका केली आहे. नोकऱ्या देण्याच्या सर्व आश्वासनांची वस्तुस्थिती अशी आहे की, देशातील सात मोठ्या क्षेत्रांमध्ये सुमारे साडेतीन कोटी … Read more