अर्थमंत्र्यांची लोकसभेत श्वेतपत्रिका सादर; कोळसा, २जी, कॉमनवेल्थ घोटाळ्याचा उल्लेख

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत श्वेतपत्रिका सादर केली. यावर उद्या (शुक्रवारी) चर्चा होणार आहे. ५९ पानांच्या श्वेतपत्रिकेत २०१४ पूर्वी आणि नंतरच्या भारतीय अर्थव्यवस्थेची माहिती देण्यात आली आहे. यूपीए सरकारच्या दहा वर्षांच्या काळात भारताला अर्थव्यवस्थेतील गैरव्यवस्थापनाचा कसा फटका सहन करावा लागला हे यात सांगितले आहे. त्यात लिहिले आहे की, २०१४ मध्ये कोळसा घोटाळ्याने … Read more

पुणे जिल्हा : इंडिया आघाडीत गेल्यानंतर मोदींचा आराखडा मांडू

प्रकाश आंबेडकर यांची टीका शिक्रापूर – लवकरच आम्ही इंडिया आघाडीत सहभागी होणार असून ज्यादिवशी इंडिया आघाडीत आम्ही सहभागी होऊ. त्यावेळी पंतप्रधानाने दहा वर्षात देशाला कस खोकला केले याचा आराखडा आम्ही मांडू, असे परखड मत वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. कोरेगाव भीमा येथे २०६ व्या शौर्यदिनी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश … Read more

भागुजी शिखरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 20 – महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचलित कै.जडावबाई नारायणदासजी दुगड माध्यमिक विद्यालयातील कलाशिक्षक भागुजी शिखरे यांना महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संस्थेचा 95 व्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेचे सचिव प्रसाद मारुतराव आबनावे यांचे हस्ते यंदाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष सुमन घोलप, उपाध्यक्षा प्रेमलता आबनावे, खजिनदार प्रथमेश आबनावे, सहसचिव … Read more

नवनीत राणा प्रकरणी शिवसेनेने रुग्णालयाला धरले धारेवर; तपासणीच्या व्हिडीओवरून उपस्थित केले प्रश्न

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात शिवसेनेने धडक कारवाईचा चंग बांधला असल्याचे दिसत आहे. कारण, तुरूंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर रूग्णालयात त्यांच्या एमआरआयसह विविध तपासण्या होत असताना झालेली व्हिडीओ शुटींग समोर आल्यानंतर यावरून शिवसेनेने रुग्णालय प्रशासनाकडे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. याच मुद्द्यावरून शिवसेना नेत्या … Read more

त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर; एसटी विलीनीकरणावरील सुनावणी 22 डिसेंबर रोजी

मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत त्रिसदस्यीय समितीने आपला प्राथमिक अहवाल न्यायालयात सादर केला. यानंतर न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेत 22 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी निश्‍चित केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय समितीसमोर ही सुनावणी झाली. या अहवालात एसटीचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या विषयावर भूमिका मांडण्यात आली. विलीनीकरणाचा मुद्दा … Read more

प्रत्येकाने समाजासाठी अधिक योगदान दिल्यास देश आत्मनिर्भर होईल – राज्यपाल कोश्यारी

मुंबई : उद्योजक, कलाकार, वकील, वैद्यकीय तज्ज्ञ असे सर्वच जण समाजासाठी आपापल्या परीने योगदान देत असतात. मात्र, सर्वांना आरोग्य सेवा व शिक्षण उपलब्ध करून, तसेच गरिबी हटवून देश आत्मनिर्भर करण्यासाठी प्रत्येकाने समाजासाठी अधिक योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 31 निवडक व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते राजभवन … Read more

नव्या योजना आणि तरतूदही नाही; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर

पुणे – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोणतेही नव्या योजना अथवा तरतूद न करता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 593 कोटी 54 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. एकूण 52 कोटी 71 लाख रुपयांचा तुटी अर्थसंकल्प असून, त्यास विद्यापीठाच्या अधिसभेने तत्वत: मान्यता दिली आहे. विद्यापीठाची शनिवारी ऑनलाइन अधिसभा झाली. त्यात हा अर्थसंकल्प मांडण्यात येणार होता. मात्र बहुतांश अधिसभा सदस्यांनी ही … Read more

अग्रलेख : कोणतीही चमक नसलेला अर्थसंकल्प

नवीन आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला. मुळात या अर्थसंकल्पातून अनेक अपेक्षा असल्या तरी सध्याच्या बिकट आर्थिक काळात त्यातील किती अपेक्षा पूर्ण होतील याच्या अनेकांना शंकाच होत्या. दुर्दैवाने त्या शंका खऱ्या ठरल्या आहेत.  आरोग्य क्षेत्रातील तरतुदीत 134 टक्‍के वाढ या खेरीज या अर्थसंकल्पात नवीन किंवा चमकदार असे काहीही नाही. अर्थात … Read more

दानशूर व्यक्तींनी करुणा जागविल्यास कोरोनाला पराभूत करता येईल – राज्यपाल

दानशूर व्यक्तींनी करुणा जागविल्यास कोरोनाला पराभूत करता येईल – राज्यपाल

अर्थमंत्र्यांनी संसदेत सादर केल्या 2 लाख 35 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2 लाख 35 हजार 852 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. देशात सध्याच्या बेरोजगारीच्या काळात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची वाढती मागणी आहे, त्यामुळे या योजनेसाठी यात 40 हजार कोटी रुपयांच्या वाढीव खर्चालाही मंजुरीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. चालू आर्थिक वर्षातील या पहिल्या पुरवणी … Read more