‘समृद्धी’वर बसवणार 80 सीसीटीव्ही ! 206 किमीदरम्यान अपघात रोखण्यासाठी आयटीएमएस सिस्टिम
मुंबई – समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या (Samruddhi Mahamarg Accident) मालिकांना ब्रेक लावण्यासाठी प्रशासनाने काही उपाययोजना केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा आणि जालना या जिल्ह्यांतून जाणाऱ्या 206 किलोमीटर अंतरात 80 सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV) लावण्यात येणार आहेत. त्याचे लोकेशनही अंतिम झाले आहे. हे कॅमेरे “इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम’ अंतर्गत (आयटीएमएस) बसवले जाणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी … Read more