मोदींनी देशाला आर्थिक संकटात नेण्याचे पाप केलं

श्रीरामपूर – गेल्या दहा वर्षांच्या काळात पंतप्रधान मोदींनी आपल्या देशाला आर्थिक संकटामध्ये नेण्याचे पाप केले आहे. १० वर्षांत मोदींनी काढलेले कर्ज कुठे गेले? त्याचा वापर कोणी केला? हे आता सांगावे. मोदींचे पंतप्रधान कार्यालय आता ईडी, सीबीआय व जीएसटीमुळे वसुली कार्यालय झाले आहे. इलेक्ट्रोल बॉंड हा देशामधील सर्वात मोठा घोटाळा असून, भाजप सरकारने केला आहे. या … Read more