“४ जूननंतर देशातील दोन पक्ष लोप पावतील” ; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा, वाचा सविस्तर
Prithviraj Chavan । लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होत आहे. महाराष्ट्रातील ११ जागांवरील उमेदवारांचे भवितव्य उद्या ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. दरम्यान, प्रचारकाळात महाविकास आघाडी व महायुती या राज्यातील दोन्ही आघाड्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसले. त्यातच निवडणुकीनंतर महाराष्ट्रातले दोन पक्ष कुठेही दिसणार नाहीत, असा मोठा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. पृथ्वीराज चव्हाण … Read more