देशातील सामाजिक सलोखा बिघडला : पृथ्वीराज चव्हाण
पिंपरी – नागरिकत्व संशोधन कायदा रद्द करावा ही नागरिकांची व सर्व विरोधी पक्षांची मागणी आहे. त्यानिमित्त जनजागृती करण्यासाठी “गांधी शांती यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. महात्मा गांधी आफ्रिकेतून आल्यानंतर 9 जानेवारीला गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथे आगमन झाले होते. त्या दिवसाचे औचित्य साधून गांधी शांती यात्रा सुरू करण्यात आली आहे. आर्थिक आघाडीवर मोदी सरकार … Read more