आ. पृथ्वीराज चव्हाणांमुळेच राज्यातून कॉंग्रेस हद्दपार
कराड – राज्यात 2014 पूर्वी सत्तेमध्ये असलेले कॉंग्रेसचे आघाडी सरकार हे गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वामुळे राज्यातून हद्दपार झाल्याची टीका ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांनी केली. अतुलबाबांच्या प्रयत्नातून भाजपा सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणला कोट्यवधींचा विकासनिधी उपलब्ध झाल्यामुळे आगामी निवडणुकीत अतुलबाबा विक्रमी मतांनी निवडून येतील, असा ठाम विश्वास कोळेवाडी, ता. कराड येथे आयोजित … Read more