आ. पृथ्वीराज चव्हाणांमुळेच राज्यातून कॉंग्रेस हद्दपार

कराड – राज्यात 2014 पूर्वी सत्तेमध्ये असलेले कॉंग्रेसचे आघाडी सरकार हे गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वामुळे राज्यातून हद्दपार झाल्याची टीका ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांनी केली. अतुलबाबांच्या प्रयत्नातून भाजपा सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणला कोट्यवधींचा विकासनिधी उपलब्ध झाल्यामुळे आगामी निवडणुकीत अतुलबाबा विक्रमी मतांनी निवडून येतील, असा ठाम विश्वास कोळेवाडी, ता. कराड येथे आयोजित … Read more

राज्य मार्गासाठी 17 कोटी मंजूर

मलकापूर-नांदलापूर-कोकरुड कराड – मलकापूर नगरपरिषदेने नगरपरिषद हद्दीतून गेलेला मलकापूर-नांदलापूर-कोकरुड हा राज्य मार्ग क्र. 144 चे रुंदीकरण, मजबूतीकरण व आरसीसी गटर्ससाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे शिफारशीनुसार सुमारे 17 कोटी रुपयांच्या निधीस मंजूरी मिळाली असल्याची माहिती मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली. शिंदे म्हणाले, सन 2011 साली माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष निधीतून … Read more

यंदाची निवडणूक भाजप विरूद्ध सामान्य जनता

कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण : मोदींना पराभूत करणे शक्‍य पुणे – “ही निवडणूक पक्षीय परिभाषेच्या पलिकडे गेली आहे. ती भाजप विरूद्ध सामान्य जनता अशी होणार आहे. ती उमेदवारांमध्ये होणार नाही. कॉंग्रेस पक्षाकडूनही यापूर्वी काही चुका झाल्या असतील, मात्र आम्ही कोणाच्या स्वातंत्र्यावर गदा आणली नाही. मोदींना हरवणे शक्‍यच नाही, असे वातावरण निर्माण केले जात आहे. मात्र … Read more

तिहारची भाषा म्हणजे ‘ब्लॅकमेलिंग’ – पृथ्वीराज चव्हाण

पुणे – “भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचे आश्‍वासन भाजप सरकारने दिले आहे. त्यामुळे “आमच्याकडे भ्रष्टाचाराची कागदपत्रे आहेत, तिहार मध्ये माणूस आहे’ अशी भाषा त्यांच्या तोंडी शोभत नाही. ही भाषा केवळ ब्लॅकमेलिंगसाठी वापरली जाते’ अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसनेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, कॉंग्रेसचे लोकसभेचे उमेदवार मोहन जोशी, दीप्ती … Read more

राफेल हा जगातील सर्वांत मोठा घोटाळा – पृथ्वीराज चव्हाण

पुणे – “लोकसभा निवडणुकीच्या मध्यावर आपण आहोत. काही कारणांमुळे निवडणुका होतील का अशी साशंकता ही आमच्या मनात होती. पंतप्रधान मोदी व्यक्तीगत टीका करत आहेत, पण त्यांनी केवळ मुद्द्यांवर बोलले पाहिजे. मोदी यांनी पाच वर्षांमध्ये काय केले याचा उल्लेख केला जात नाही. त्यांच्या भाषणातून विकास हा शब्दच गायब झाला आहे. राफेल घोटाळा हा जगाच्या पाठीवरचा सर्वांत … Read more