पिंपरी | कामगारांना भरुन द्यावी लागतेय मतदानाची पगारी सुट्टी

पिंपरी, (प्रतिनिधी) – मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकार्‍यांनी मतदानाच्या दिवशी कामगारांना पगारी सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र मतदानाच्यादिवशी सुट्टी जाहीर करत अनेक खासगी कंपनी व्यवस्थापनाने या सुट्टीच्या बदल्यात एका दिवसाचे जादा काम करण्याच्या तोंडी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मतदानाची पगारी सुट्टी कामगारांना केवळ दाखविण्यापुरतीच मिळणार असल्याचे चित्र आहे. दरवर्षी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी … Read more

सरकारसाठी खासगी कंपन्याही खरेदी करणार धान्य

नवी दिल्ली – सध्या राखीव साठा करण्यासाठी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया केंद्र सरकारच्या वतीने अन्नधान्याची खरेदी करते. लवकच खासगी कंपन्या आणि राज्य सरकारच्या संस्था हे काम सुरू करतील असे केंद्रीय अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले. यासंदर्भात राज्य सरकार बरोबर अगोदरच पत्र व्यवहार सुरू झाला असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकारच्या संस्थांकडून धान्य खरेदी झाल्यानंतर अधिक … Read more

कटाक्ष : खासगीकरणाची थेट खिशाला झळ

केंद्र सरकार आपल्या 13 सरकारी कंपन्यांची संपत्ती खासगी कंपन्यांना भाड्याने देणार आहे. यामधून सरकार 6 लाख कोटी रुपये कमावणार आहे. सामान्य जनतेने याकडे डोळस नजरेने पाहायला हवे. कारण याची थेट झळ तुमच्या खिशाला बसणार आहे. समजा, तुमच्याकडे एक हॉटेल आहे; पण ते चालवायला तुमच्याकडे पैसे नाहीत तर ते तुम्ही खासगी कंपनीला चालवायला दिले. आता तुमचे … Read more

खासगी कंपन्यांना सरकारकडून तंबी

लघु उद्योगांची देणी लवकर चुकती करण्याच्या सूचना  नवी दिल्ली – लघु उद्योगावर परिणाम होऊ नये यासाठी केंद्र सरकार शक्‍य त्या सर्व उपाययोजना करीत आहे. या उद्योगांना तीन लाख कोटी रुपयांच्या कर्जाची हमी केंद्र सरकारने दिली आहे. त्याचबरोबर या उद्योगांची देणी सर्वांनी वेळेवर द्यावीत याबाबत लघु उद्योग मंत्रालय आग्रही आहे.  लघु उद्योगाची सरकारी विभाग आणि कंपन्यांकडील … Read more

जागतिक तापमानवाढीविरोधात तरुणांची मानवी साखळीद्वारे जनजागृती 

पुणे – जगभरातील खाजगी कंपन्यांमुळे हरितगृह वायूंचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे जागतिक तापमानात वाढ होत असून त्याचा दुष्परिणाम आरोग्यावर जाणवू लागला आहे. याविरोधात फ्रायडेज फॉर फ्यूचर तर्फे अलका चौकामध्ये मानवी साखळी करुन जनजागृती करण्यात आली. यावेळी तरुणांनी डफली वाजवत घोषणाबाजी केली.