मराठी भाषा गौरव दिनानिमित्त होणार साहित्य जागर; विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई  – महाराष्ट्र विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात मराठी भाषा गौरव दिनी मंगळवार, २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज साहित्य जागर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कविश्रेष्‍ठ कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र … Read more

पुणे जिल्हा : मतदान विषयी जनजागृती कार्यक्रम होणे गरजेचे

निवडणुक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन सोरतापवाडी – शेवराई सेवाभावी संस्थेच्या वतीने नामदेव भोसले यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मतदान विषयी जनजागृती कार्यक्रम होणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले. यावेळी कै. ज्ञानदेव भोसले श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी पुणे जिल्ह्यातील तीन लाख पारधी व भिल्ल समाजाला मतदान जनजागृतीवर प्रत्येक घरी मतदान कार्ड … Read more

पुणे : शाळांमध्ये ‘परीक्षा पे चर्चा २०२४’ उपक्रमाचे प्रक्षेपण दाखवणार

– पंतप्रधान विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार पुणे – विद्यार्थी हे आपल्या राष्ट्राचे भविष्य आहेत आणि या भावी राष्ट्रनिर्मात्यांसाठी शिक्षण हे अधिक आनंददायी आणि कमी ताणतणावपूर्ण बनवण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी पंतप्रधानांच्या कल्पनेनुसार परीक्षांचा उत्सव २९ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर ‘परीक्षा पे चर्चा २०२४’ साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे प्रक्षेपण … Read more

पुणे जिल्हा : प्रशासनाकडून कार्यक्रमाचे योग्य नियोजन

अजित पवार : विजयस्तंभास अभिवादन अजित पवारांकडून जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील विजयस्तंभ येथे २०६ वा शौर्य दिन साजरा होत असताना जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने योग्य व उत्तम नियोजन केले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा सन्मान करण्यात आला. ऐतिहासिक विजयस्तंभ येथे २०६ व्या शौर्यदिनी … Read more

“आरक्षण म्हणजे ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नव्हे,” ; छगन भुजबळांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

मुंबई : राज्यात  सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यासाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील हे मागच्या १७ दिवसांपासून उपोषणासाठी बसले आहेत. सरसकट मराठ्यांना कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्याची त्यांची मागणी आहे. मात्र अजूनही यावर कोणता तोडगा निघाला नाही. त्यातच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी समाजातील विविध समाज घटकांवर बोलताना आरक्षणावरून वादग्रस्त … Read more

“नव्या संसद भवनाची काय गरज होती?,राष्ट्रपतींना उद्घाटनापासून का डावललं?”; संजय राऊतांचा केंद्र सरकारला सवाल

मुंबई : नवीन संसद भवनाच्या निर्माणावरून आणि उदघाटनावावरून सध्या सरकारवर टीका करण्यात येत आहे. त्यातच आज शिवसेना (उद्धव ठाकरे ) खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. याविषयी बोलताना ‘नव्या संसद भवनाची काय गरज होती? आपली जुनी संसद आणखी १०० वर्षे टिकणार इतकी बळकट आहे. तरीही या सरकारने नवी संसद उभारली. तरीही राष्ट्रपतींना … Read more

“त्यांनी मुंबईत टू बीएचके फ्लॅट घेऊन टाकावा”; अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावरून सुषमा अंधारेंची खोचक टीका

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. तीन दिवसांपूर्वीच त्यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. आज ते पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.  याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अमित शाहांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. खोपोलीतील शिवप्रबोधन यात्रेनंतर बोलताना सुषमा अंधारेंनी,“अमित शाहांनी दिल्ली ते मुंबई … Read more

बागेश्वर बाबा मुंबईत दाखल; मिरा रोड येथे होणार कार्यक्रम

मुंबई – मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचा दिव्य दरबार मुंबईत १८ मार्च रोजी होणार आहे. बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती दिली आहे. 18 मार्च रोजी दिव्य दरबार होणार असून 19 मार्च रोजी आशीर्वाद असतील, असे त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितले आहे.  पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री गेल्या अनेक … Read more

“बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री यांना राज्यात ‘नो एन्ट्री’?”; नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

मुंबई : मागील काही दिवसांपासून बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या नावाची चर्चा जोरदारपणे होताना पाहायला मिळत आहे.  त्यांच्या वक्तव्यांनी देशभरात गोंधळ निर्माण झाल्याचे समोर आले होते. दरम्यान त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याची दखल ही महाराष्ट्रापासूनच घेण्यात आली आहे. त्यांनी राज्यात येऊन इथल्या संतांचा अपमान केला होता. त्याच्या याच कृतीचा परिणाम म्हणून  यापुढे धीरेंद्र कृष्ण शास्त्री … Read more

उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त आज भरगच्च कार्यक्रम

सातारा  -खा. उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस उदयनराजे मित्रसमूहाच्यावतीने जल्लोषी वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त उद्या, दि. 24 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जलमंदिर येथून देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली. वाढदिवसानिमित्त खा. उदयनराजे हे शुक्रवारी (दि. 24) सकाळी 8.30 वाजता जलमंदिर पॅलेस येथे तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतील. त्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या धारकऱ्यांकडून मानवंदना स्वीकारतील. … Read more